शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
2
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
4
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
5
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
6
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
7
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
8
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
9
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
10
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
11
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
12
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
13
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
14
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
15
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
16
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
17
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
18
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
19
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
20
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे

विमा योजनेपासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:16 PM

बागलाण तालुक्यातील सुमारे ४१ हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा व रब्बी हंगामातील पिकांच्या विम्याच्या मुदती संपूनदेखील रक्कम अद्यापपर्यंत अदा करण्यात आलेल्या नाहीत. येत्या १५ दिवसांत खात्यावर विम्याची रक्कम तात्काळ वर्ग करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसटाणा : रक्कम त्वरित देण्याच्या मागणीसाठी निवेदन

सटाणा : बागलाण तालुक्यातील सुमारे ४१ हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा व रब्बी हंगामातील पिकांच्या विम्याच्या मुदती संपूनदेखील रक्कम अद्यापपर्यंत अदा करण्यात आलेल्या नाहीत. येत्या १५ दिवसांत खात्यावर विम्याची रक्कम तात्काळ वर्ग करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.तहसील कार्यालयात बिंदू शर्मा, नामपूर बाजार समितीचे संचालक दीपक पगार, संजय वाघ शिरसमणीकर यांनी तहसील कार्यालयात प्रधानमंत्री पीकविमा व रब्बी हंगामातील विमा योजनेचीर रक्कम मिळविण्यासाठी निवेदन दिले. मात्र शेतकऱ्यांनी सहा हजार रुपये प्रतिहेक्टर तर सरकारी हप्ता ५ हजार रुपये प्रतिहेक्टरी असे ११ हजार व खर्च ५०० रुपये जमा केले आहेत. पीककर्ज काढलेल्या शेतकºयांना विमा काढणे बंधनकारक होते. पिकांचे पूर्ण नुकसान झालेले असताना विमा कंपन्या मात्र गप्प असल्याचे निवेदनात नमूद केलेले आहे. यावेळी श्रीधर कोठावदे, विनोद अहिरे, प्रल्हाद अहिरे, रामचंद्र सूर्यवंशी, रामदास पवार, प्रेमसिंग पवार, सरदारसिंग जाधव, अनिल ठोके, देवीदास बच्छाव, शंकर गांगुर्डे, पुंजाराम मांडवडे, हरी ढेपले, रमेश सोनवणे, गोकुळ सोनवणे, प्रवीण पवार,संजय पवार, सागर जाधव, रमेश खैरनार, सनी शर्मा, धर्मा कुंवर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCrop Loanपीक कर्ज