शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

नामपूर येथे शेतकऱ्यांचा चक्काजाम

By admin | Published: September 09, 2016 12:27 AM

उद्रेक : कांद्याला अडीचशे रुपये भाव; कांदा फेकला रस्त्यावर

सटाणा/नामपूर : उन्हाळ कांद्याचे भाव अडीचशे रुपयांवर आल्याने व भावात दररोज घसरण सुरूच असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अचानक विक्रीला आणलेला कांदा बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर फेकून संताप व्यक्त केला.बाजार समितीत चारशेहून अधिक वाहने कांद्याची आवक होती. दुपारी साडेबारा वाजता लिलाव सुरू झाले; मात्र कांद्याचे भाव प्रतिक्विंटल अडीचशे रुपयांच्या वर न गेल्याने संतप्त शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेला कांदा बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर फेकून संताप व्यक्त केला. यावेळी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब कापडणीस, संचालक भाऊसाहेब अहिरे यांनी शेतकरी व व्यापारी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते.त्यानंतर सभापती कापडणीस यांनी कांदा भावाच्या पुकाऱ्याबाबत सक्त सूचना देत योग्य भाव न पुकारणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. शेतकऱ्यांनी मालाची प्रतवारी करून कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन केल्यानंतर चक्काजाम मागे घेण्यात आले. आंदोलनात प्रा. गुलाबराव कापडणीस, रितेश कापडणीस, अभिमन पगार, मधुकर कापडणीस, पंढरीनाथ अहिरे, प्रवीण सावंत यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)