शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

चांदवड तालुका विभागात प्रथम

By admin | Published: January 16, 2017 1:02 AM

नाशिक : जलयुक्त शिवार अभियान

चांदवड : सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र २०१४- १९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्यात आले असून, याअंतर्गत प्रथम टप्प्यात तालुक्यातील २२ गावांची निवड झाली आहे. निवड झालेल्या गावांतील पिकांचे व पिण्याच्या पाण्याची गरज, पडणारा पाऊस, भौगोलिक क्षेत्र आदि बाबींच्या आधारे प्रत्येक गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करण्यात आला आहे. जुन्या कामाची दुरुस्ती, जुन्या तलावातील गाळ काढणे व गरजेनुसार माथा ते पायथा संकल्पनेनुसार पाणलोट क्षेत्रात करावयाचे विविध नवीन उपचार यात सलग समतल चर, ओघळ नियंत्रण, बांध बदिस्ती, दगडी बांध, माती नाला बांध, शेततळे, विहीर पुनर्भरण, जलभंजन, सीमेंट बंधारे आदि कामांचे नियोजन करून शासनाच्या विविध कार्यकारी यंत्रणेमार्फत ती राबविणेकामी अंमलबजावणी करण्यात आली. प्रथमदर्शनी तांत्रिक निकषाने निवडलेल्या गावांमध्ये शिवार फेरी काढून प्रत्यक्षात गावकऱ्यांसमवेत कामांची क्षेत्रीय स्तरावर निवड करून त्यास ग्रामसभेद्वारे मंजुरी घेण्यात आली. त्यानुसारच यंत्रनिहाय करावयाच्या विविध कामांचा २२ गावांचा एकत्रित आराखडा तयार करण्यात येऊन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून या आराखड्यास मान्यता घेण्यात आली. त्यानुसारच क्षेत्रीय स्तरावर कामांचे अंदाजपत्रके इत्यादि बाबी परिपूर्ण करून प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली. सदर योजने अंतर्गत विविध कामांची अंमलबजावणी शासनाचे विविध योजना, लोकसहभाग, सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत आर्ट आॅफ लिव्हिंग , साई संस्थान (शिर्डी) , महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, जैन सोशल ग्रुप आदिंच्या कार्यक्षेत्र सहभागातून अभियान यशस्वी करण्यात आले. चांदवड तालुक्यातील आडगाव येथे जिल्ह्याचा शुभारंभ पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला. (वार्ताहर)