शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 02:00 IST

जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघाताच्या घटनांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२५) घडली. मृतात शालेय विद्यार्थी, बालिकेसह उपसरपंचाचा समावेश आहे. संबंधित पोलीस ठाण्यांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.

नाशिक : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघाताच्या घटनांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२५) घडली. मृतात शालेय विद्यार्थी, बालिकेसह उपसरपंचाचा समावेश आहे. संबंधित पोलीस ठाण्यांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.मनमाड येथे दोघांचा मृत्यूमनमाड येथे वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. एसटी स्टँडजवळ असलेल्या वसाहतीत कृष्णा गोसावी यांनी घरगुती वादाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन्य घटनेत जावेरीया खान या नऊवषीर्य मुलीचा नदीवरील बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. चॉँदशाहवली दरगाहजवळ ही घटना घडली.व्यावसायिकाचा मृत्यूअज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत मॉर्निंग वॉकला गेलेल्या बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना सटाणा येथे रविवारी (दि.२५) घडली. नामदेव निवृत्ती कुमावत (५२) असे अपघातातील मृताचे नाव आहे. कुमावत मॉर्निंग वॉकसाठी गेले असता नामपूर रस्त्यावरील बागलाण अकॅडमीलगत अज्ञातवाहनाने त्यांना जबर धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.मुलाचा बुडून मृत्यूजोरण येथील दिनेश पोपट माळी (१ १) याचा गावाजवळील हत्ती नदीवरील बंधाºयात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. पाचव्या इयत्तेत शिकणारा दिनेश मित्राबरोबर अंघोळीसाठी बंधाºयावर गेला होता. खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला. तो बुडत असताना त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र परिसरात कुणीही नव्हते. आदिवासी वस्तीवर मोजमजुरी करणारे पोपट माळी यांचा दिनेश हा एकुलता एक मुलगा होता. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.उपसरपंचांचा अपघाती मृत्यूलोणारवाडी गावाजवळील गतिरोधकावर दोन कारमध्ये झालेल्या अपघातात लोणारवाडीचे उपसरपंच ज्ञानेश्वर विष्णू गोळेसर (५२) यांचा मृत्यू झाला. गोळेसर हे कारने (क्र. एमएच १५ डीएम १९०७) जात असताना दुसरी कार (क्र. एमएच ४२, बीके ९५००) यांच्यात भीषण धडक झाली. अपघातात ज्ञानेश्वर गोळेसर यांची प्राणज्योत मालवली. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू