शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

हरणबारी उजव्या कालव्याच्या प्रलंबित कामाला हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 18:28 IST

सटाणा:आघाडी शासनाने मापदंडात बसत नाही म्हणून गेल्या अठरा वर्षांपासून लालिफतीत अडकलेल्या बागलाण तालुक्यातील हरणबारी उजव्या कालव्यासाठी पूरपाण्या व्यतिरिक्त 38 दलघफू पाणीसाठा जलसंपदा विभागाने आरिक्षत केला असून येत्या आॅक्टोबर मिहन्यानंतर हरणबारी उजव्या कालव्याचे रखडलेले काम सुरु करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले.यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ठळक मुद्देजलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णयशेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

सटाणा:आघाडी शासनाने मापदंडात बसत नाही म्हणून गेल्या अठरा वर्षांपासून लालिफतीत अडकलेल्या बागलाण तालुक्यातील हरणबारी उजव्या कालव्यासाठी पूरपाण्या व्यतिरिक्त 38 दलघफू पाणीसाठा जलसंपदा विभागाने आरिक्षत केला असून येत्या आॅक्टोबर मिहन्यानंतर हरणबारी उजव्या कालव्याचे रखडलेले काम सुरु करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले.यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले हरणबारी उजव्या कालव्याचे काम मार्गी लावल्यासंदर्भात या कालव्याच्या लाभक्षेत्रातील वीस गावांच्या शेतकर्यांची सोमवारी धुळ्याचे खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाच्या कार्यालयात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.याच बैठकीत शेतकर्यांसमोर हरणबारी उजव्या कालव्याच्या कामाची निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध करून प्रत्यक्ष काम आॅक्टोबर अखेरपर्यंत सुरु करण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांनी सबंधित यंत्रणांना दिल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.लोकसभा निवडणुकीदरम्यान डॉ.सुभाष भामरे यांनी सिंचन प्रकल्प प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन बागलाण वासियांना दिलेले होते.जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी डॉ.सुभाष भामरे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत बागलाण तालुक्यातील तळवाडे एक्सप्रेस कालवा,हरणबारी डावा कालवा,केळझर चारी क्र मांक 8,सटाणा शहरासाठी 55 कोटी रु पयांची पाणीपुरवठा योजना यापूर्वीच मार्गी लावली आहेत.मात्र हरणबारी उजव्या कालव्याला आघाडी सरकारने हा कालवा शासकीय मापदंडात बसत नसल्याचा शेरा मारल्याने या कालव्यासाठी डॉ.सुभाष भामरे यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला.गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात डॉ.भामरे यांनी हरणबारी उजव्या कालव्यासाठी वाघंबा व साल्हेर वळणयोजनांद्वारे पाण्याची उपलब्धता करून उजवा कालवा शासकीय मापदंडात बसत नसल्याचा शेरा खोडून काढत वेळोवेळी वरिष्ठ पातळीवर या कालव्यासंदर्भात पाठपुरावा करून हरणबारी उजव्या कालव्याचे काम मार्गी लावले आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण