शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
3
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
4
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
5
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
6
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
7
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
9
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
10
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
11
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
12
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
13
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
14
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
15
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

पुनर्मुल्यांकनात हर्षलिनी प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 5:53 PM

येवला : मार्च २०१८ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेचा निकाल लागून अडीच महिने उलटले, दरम्यान पुनर्मुल्यांकनात दोन गुण वाढल्याने स्वामी मुक्तानंद विद्यालयाची हर्षलीनी बाळू पांढरे हिला ९८ टक्के गुण मिळाले आहेत.

येवला : मार्च २०१८ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेचा निकाल लागून अडीच महिने उलटले, दरम्यान पुनर्मुल्यांकनात दोन गुण वाढल्याने स्वामी मुक्तानंद विद्यालयाची हर्षलीनी बाळू पांढरे हिला ९८ टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे येवला तालुक्यात प्रथम येण्याचा मान तिला मिळाला आहे.एस एस सी परीक्षेचा आॅनलाईन निकाल शुक्रवार ८ जून २०१८ ला जाहीर झाला होता. येवला तालुक्यात डी. पॉल इंग्रजी माध्यमाची अदिती शेंद्रे ९७.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम तर स्वामी मुक्तानंद विद्यालयाची हर्षलीनी बाळू पांढरे हिने ९७.६० टक्के गुण मिळवून येवला तालुक्यात द्वितीय आल्याचे जाहीर झाले होते. दरम्यान आपणच प्रथम क्रमांक मिळवणार असल्याचा आत्मविश्वास हर्षलिनीने व्यक्त करीत, संस्कृत व समाजशास्त्र या विषयाचे पुनर्मुल्यांकनासाठी एसएससी बोर्डात प्रस्ताव दाखल केला होता. या दोन्ही विषयात प्रत्येकी एक असे एकूण दोन गुण वाढल्याने तिच्या एकूण गुणांची बेरीज ४९० झाली. त्यामुळे ९८ टक्के गुण मिळवित ती प्रथम आली आहे. संस्कृतमध्ये एका गुणाची वाढ झाल्याने १०० पैकी १०० गुण तर समाजशास्त्रात ९४ ऐवजी ९५ गुण झाले आहेत.तिचे आई आणि वडील दोघेही प्राध्यापक आहेत. गुणामध्ये झालेल्या बदलाचे नासिक विभागीय मंडळ सचिव यांच्या स्वाक्षरीचे पत्र हर्षलिनीला मिळाले आहे.

टॅग्स :examपरीक्षा