शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

गृहमंत्री म्हणाले नाशकात पंधरा दिवसांत बदल दिसतील मात्र, सिडकोत पडले चार खून!

By संजय पाठक | Updated: August 25, 2023 18:22 IST

नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी विशेषत: हत्या आणि प्राणघातक हल्ल्यांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

नाशिक : शहरातील वाढती गुन्हेगारी विशेषत: हत्या आणि प्राणघातक हल्ल्यांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यातच गुरूवारी (दि.२५) सिडकोत एका युवकाची भर दिवसा हत्या झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिककर हादरले आहेत. विशेेष म्हणजे गेल्या महिन्यात विधी मंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान, नाशिक शहरातील भाजपाच्या तीन्ही आमदारांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी पंधरा दिवसात नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्थेत बदल दिसेल असे सांगितले हेाते.

त्याला महिना उलटला आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसात केवळ सिडको याच भागात चार जणांंची हत्या झाल्या आहेत. नाशिक मध्ये गेल्या वर्षभरापासून टोळी युध्दाने डोके वर काढले असून गल्ली बोळातील भाई तसेच अल्पवयीन मुलांच्या समावेशाने गुन्हेगारी वाढली आहे. मुंबईत अधिवेशन सुरू असताना नाशिकमध्ये हत्या प्रकरण सुरूच असल्याने भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि ॲड. राहुल ढिकले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी पंधरा दिवसांत नाशिकच्या कायदा आणि सुव्यवस्थेत अनुकूल बदल झालेला दिसेल असे सांगितले होते. मात्र, पोलीसांनी नागरीकांच्या बैठका घेण्यापलिकडे सराईत गुंडांची दादागिरी कमी झालेली नाही तर गेल्या पंधरा दिवसांत सिडकोत चार खून झाले आहेत.

अंबड पोलीस ठाणे म्हणजे सिडको विभागात १० ऑगस्ट रोजी मिराज खान आणि इब्राहिम खान या दोघांचे खून झाले. त्यानंतर १७ ऑगस्टला मयूर दातीर या युवकाचा अंबड येथे खून झाला तर गुरूवारी (दि.२४) संदीप आठवले या युवकाचा खून झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस