शहरं
Join us  
Trending Stories
1
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
2
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
3
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
5
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
6
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
7
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
8
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
9
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
10
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
11
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
12
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
13
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
14
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
16
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
17
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
18
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
19
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
20
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 

ब्राह्मणगावी कांद्यापाठोपाठ ऊस लागवडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 1:46 PM

ब्राह्मणगाव : परिसरात कांद्यापाठोपाठ ऊस लागवडीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवसांपासून ढगाळ वातावरण निवळले असून थंडीत मोठी वाढ झाली आहे.मधल्या काळात भाजीपाला पिकाच्या लागवडीत वाढ झाली होती मात्र भाव गडगडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. परिणामी, भाजीपाला पिकाकडे दुर्लक्ष करुन आता कांदा पिकाचे क्षेत्र वाढले आहे.

कांदा पिकाचा उत्पादन खर्च वाढला असून यावर्षी मजुरांच्या दरामध्येही वाढ झाली आहे मात्र कांदा पीक हे शेतकऱ्यांचे आर्थिक आधाराचे पीक असल्याने कांदा पिकाच्या लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. अवकाळी पावसाने दोन वेळेस कांदा रोपांचे मोठे नुकसान केले तरीही शेतकऱ्यांनी उभारी घेत नवीन महागडी बियाणे उपलब्ध करीत कांदा रोपाचे जतन केले .मात्र दर आठ दहा दिवसात वातावरणात बदल घडत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटातून मार्ग काढावा लागत आहे. निसर्ग संकटात शेतकऱ्याने लाखोंचे नुकसान झाले असूनही शासनाकडून भरपाई मात्र तीन ते चार हजार रुपये मिळाल्याने शेतकऱ्यात नाराजी पसरली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती