शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

 पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 16:11 IST

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हतबल खमताणे : विविध भागात अवकाळी पावसानंतर दररोज वातावरणात शेतीतील उभ्या व नुकतीच काढणी झालेल्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे शेतकरी चिंतातुर झाला असुन, शेतातील पीक वाचिवण्यासाठी औषधाची फवारणी करित पिके वाचिवण्याचा प्रयत्न करीत आहे.

ठळक मुद्दे मका बाजरी, कांदा व इतर पिंकाचे नुकसान झाले आहे. शेतात मोठ्या प्रमाणावर गवत झाले होते. तेव्हा शेतकº्यांनी आहे तसे आवरून शेतकº्यांनी आहे तसे आवरून शेतातील गवताची साफसफाई करून गहू, हरभरा, कांदे व भाजीपाला पिकाची लागवड केली आहे.

अवकाळी पावसाच्या आठ दहा दिवस आधी काही शेतकऱ्यांनी कांद्यासह इतर पिकांची लागवड केलेली होती.शेतकऱ्यांनी पाऊस उघडल्यानंतर ओषधाची फवारणी करून कांदा पिकात सुधारणा झाली होती. परंतु आता या ढगाळ वातावरणामुळे पिके पिवळी पडुन त्याच्यांवर करपा व मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसु लागला आहे. काही शेतकºयांनी कांद्याचे महागडे बियाणे आणुन टाकले होते . सध्याच्या परिस्थितीत कांद्याचे बियाणे उगवून महिन्याचे झाले आहे. आता एवढ्या पंधरा दिवसात उन्हाळ कांद्याची लागवड करण्यासाठी वेळ आहे. पंरतु या ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या रोप पिवळी पडुन करपु लागली आहेत. त्यामुळे शेतकरी त्याच्यावर बुरशीजन्य औषधाची फवारणी करून रोप व इतर पिके जगविण्याची धडपड करीत आहेत. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडीत सुरूवात होते .मात्र या वर्षी डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडीची चाहूल लागण्याच सुरूवात झाली आहे. ही थंडी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदे व भाजीपाला पिकासाठी पोषक असते. अवकाळी पाऊस उघडल्यानंतर कधी ऊन, तर कधी ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग पडण्याची शक्यता वाढली आहे.@@ गेल्या दोन -तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणअसल्याने याचा फटका गहू व हरभरा या पिकांनाबसण्याची शक्यता आहे. या हवामानामुळे मावा, अळीबरोबरच रोगांचा प्रादुर्भाव दिसु लागला आहे. यामुळेशेतकरी चिंतेत आहेत. हतबल होत शेतकर्यांनामहागडी औषधे घेऊन ती पिकावर फवारणी करत आहे.- ऊमेश खैरनार , शेतकरी