शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
9
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
10
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
11
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
12
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
13
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
14
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
15
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
16
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
17
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
18
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
19
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
20
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल

शहरात तीन महिन्यात वाटर मीटर बसवा; जलसंपदा मंत्र्यांचे महापालिकेला आदेश

By suyog.joshi | Updated: February 15, 2025 15:04 IST

बैठकीस आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सराेज अहिरे यांच्यासह विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, मनपाचे अधिकारी, जलसंपदाचे अधिकारी उपस्थित होते.

नाशिक (सुयोग जोशी) : शहरात असमतोल पाणी वाटप होत आहे. मलनिसारण केंद्रातून नदीपात्रात ६५ टक्के पाणी प्रक्रिया करून सोडणे अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ते होत नसल्याचा ठपका ठेवत सध्या पाणी गळतीचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक आहे. सर्व भागात सारखे पाणीवाटप होणे गरजेचे असून त्यासाठी येत्या तीन महिन्यात शहराच्या प्रत्येक भागात वॉटर मीटर बसवून शासनाला अहवाल सादर करावा असे आदेश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिकेला दिले. बैठकीस आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सराेज अहिरे यांच्यासह विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, मनपाचे अधिकारी, जलसंपदाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना विखे म्हणाले, - पाणी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वच महापालिका, नगर पालिकेसाठी आढावा बैठक घेण्याचे काम सुरू आहे. बिगर सिंचनाचे आरक्षण वाढत चालले आहे. नाशिक महापालिकेची यंत्रणा जुनाट झाली आहे. त्याचीही माहिती घेतली जात आहे. नाशिकचे पाणी मराठवाड्याला पळविले जात असल्याबद्दल विखे म्हणाले, याबाबत माझ्यापर्यंत कोणतीही चर्चा नाही.उलट दिलेले पाणी मनपाने वापरावे. त्यातील ६५ टक्के पाणी नदीत आम्हाला द्यावे. मंजूर पाण्याची कपात केली जाणार नाही असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुंभमेळ्यासाठी गोदावरी स्वच्छ हवी

आगामी कुंभमेळ्याच्या पाश्व'भूमीवर गोदावरी स्वच्छ ठेवणे, प्रदुषणमुक्त करणे गरजेचे आहे. त्यात प्रत्येकाचाच सहभाग महत्वाचा आहे. गोदावरी प्रदुषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने केंद्र व राज्य शासनाकडे जास्तीत जास्त निधी मागावा, त्याच निधीतून पाण्यासाठी अधिक निधी कसा वापरता येईल याचे नियोजन पाटबंधारे खाते व महापालिकेने एकत्रितरित्या करावे असे आवाहनही विखे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना केले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील