शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जैन अलर्ट ग्रुपतर्फे आदिवासी पाड्यांना दैनंदिन वस्तंूचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:32 IST

अतिदुर्गम भागात मुळातच मूलभूत सुविधांची वानवा, त्यात दुष्काळात रोजी-रोटीची भ्रांत या पार्श्वभूमीवर जैन अलर्ट ग्रुपच्या वतीने हरसूल आणि पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील रहिवाशांना अडीचशेहून अधिक दैनंदिन गरजेच्या वस्तंूचे वाटप करण्यात आले

नाशिक : अतिदुर्गम भागात मुळातच मूलभूत सुविधांची वानवा, त्यात दुष्काळात रोजी-रोटीची भ्रांत या पार्श्वभूमीवर जैन अलर्ट ग्रुपच्या वतीने हरसूल आणि पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील रहिवाशांना अडीचशेहून अधिक दैनंदिन गरजेच्या वस्तंूचे वाटप करण्यात आले आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.आचार्य श्री हेमरत्नसुरीवरजी यांच्या मार्गदर्शनासाठी जैन अलर्ट ग्रुपच्या देशभरातील शाखांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक तसेच धार्मिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून असे उपक्रम राबविताना समाजातील वंचित घटकांना मदत दिली जाते. यंदा नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. गाव आणि वाड्यांत पाणी नाही. हाताला रोजगार नाही. अनेक ठिकाणी तर रोजगार आणि पाण्यासाठी आदिवासींना स्थलांतर करावे लागत आहे. धुळे आणि चाळीसगावच्या दरम्यानदेखील सुमारे एक हजार कुटुंबांना अशाच प्रकारे साहित्य वाटप करण्यात आले. सरसंचालक राजन पारीख, अभिजित शहा, धर्मेश बारोट, पलक मेहता, दिनेश जोशी, जीन शहा यांच्यासह अनय पदाधिकाऱ्यांनी हा उपक्रम राबविला. त्याचप्रमाणे या पाड्यांवरील नागरिकांना मद्य व मांसाहार वर्ज्य करण्याचे आवाहन करण्यात आले.जीवनावश्यक वस्तूंचा समावेशपेठ- हरसूलजवळील मानकापूर, गावंद, शिंगदरी, चिऱ्यांचा पाडा, डोंगरशेत तसेच रायतळे या भागात तर दोन वेळेसच्या भोजनाची भ्रांत निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना गरजेच्या वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर जैन अलर्ट ग्रुपच्या मुंबईच्या वतीने या दोन्ही तालुक्यातील आदिवासी पाड्यांना अडीचशे दैनंदिन साहित्याचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरSocialसामाजिक