शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कीर्तांगळी गावाची संसद आदर्श ग्राम योजनेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 22:33 IST

सिन्नर : केंद्रीय संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदार हेमंत गोडसे यांनी सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी गावाची निवड केली आहे. निवडणूक झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात खासदार गोडसे यांनी आदर्श ग्राम योजनेंतर्गत गावाची निवड केल्याने सिन्नर तालुक्यात विशेषत: कीर्तांगळी गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांमध्ये समाधान । गावातील बचतगटांचे सक्षमीकरण होणार

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : केंद्रीय संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदार हेमंत गोडसे यांनी सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी गावाची निवड केली आहे. निवडणूक झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात खासदार गोडसे यांनी आदर्श ग्राम योजनेंतर्गत गावाची निवड केल्याने सिन्नर तालुक्यात विशेषत: कीर्तांगळी गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.येत्या वर्षभरात आदर्श ग्राम योजनेंतर्गत कीर्तांगळी गावात विविध योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. आदर्श ग्राम योजनेंतर्गत कीर्तांगळी गावाची निवड व्हावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून सरपंच दगू चव्हाणके, उपसरपंच प्रभाकर चव्हाणके, सुदर्शन राष्टÑ निर्माणचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके, प्रमोद चव्हाणके, संपत चव्हाणके, मोहन चव्हाणके, संजय चव्हाणके, नानासाहेब चव्हाणके, रामदास चव्हाणके, सुदाम चव्हाणके, नवनाथ चव्हाणके, दीपक साळवे, बाबूराव कांडेकर, दीपक चव्हाणके, किरण कांडेकर, अशोक शिरोळे, दत्तू चव्हाणके, सुनंदा चव्हाणके, स्मिता चव्हाणके, सपना घुले, नवनाथ घुले, शीला साळवे, कल्पना चव्हाणके आदींनी खासदार गोडसे यांच्याकडे साकडे घातले होते.कीर्तांगळीकरांच्या भावना लक्षात घेऊन गोडसे यांनी पहिल्याच टप्प्यात संसद आदर्श गाव योजनेसाठी कीर्तांगळी गावाची निवड केली आहे. याविषयाचे पत्र गोडसे यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पाठविले आहे. विविध योजनांतून होणार विकासयामुळे गावात देवस्थान असलेल्या संत हरिबाबा देवस्थानचा सर्वांगीण विकास होणार असून, शाळेचे डिजिटलायझेशन, अंतर्गत रस्ते, दशक्रिया विधी मंडप, पथदीप, आरोग्य तसेच कृषी योजना राबविण्यात येणार आहे. नदी घाटाचा कायापालट होणार असून, गावातील बचतगटांचे सक्षमीकरण होणार आहे. गोडसे यांनी पहिल्याच टप्प्यात आदर्श ग्राम योजनेत कीर्तांगळी गावाचा समावेश केल्याने गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.