शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

वाहतूक शाखेला सुचले उशिराने शहाणपण

By admin | Updated: October 8, 2015 00:12 IST

बालकाचा मृत्यू : अपघातानंतर कर्मचारी घटनास्थळी

पंचवटी : बुधवारी दुपारी साडेबारा वाजता सेवाकुंज जवळ बसने तिघा जणांना धडक दिल्याने अपघातात एका बालकाचा बळी गेला. त्यानंतर वाहतूक शाखेला उशिरा शहाणपण सुचले आणि चार ते पाच वाहतूक पोलिसांचे पथक दाखल होऊन त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. अपघातानंतर उशिराने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून चौकशी करणाऱ्या वाहनधारकांना दरडावून पुढे जाण्याबाबत सांगितले जात होते. अपघात झाल्यानंतर पोलिसांसह वाहतूक शाखेचे कर्मचारी उशिराने पोहोचल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाचा समाचार घेतला. वाहतूक कोंडी सोडविणे, अपघातानंतर तत्काळ घटनास्थळी पोहोचणे यासाठी वाहतूक शाखेने पथक नियुक्त केले असले तरी, या पथकाची कामगिरी किती कुशल आहे हे बुधवारी झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर लक्षात येते. अपघातानंतर दाखल झालेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला खरा; मात्र नागरिकांच्या रोषापुढे त्यांनाही नमते घ्यावे लागले. (वार्ताहर)