शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शाळेचे उडाले पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 00:04 IST

त्र्यंबकेश्वर : पालघरपासून त्र्यंबक तालुका ११० कि.मी. अंतरावर असल्याने तालुक्यातील गावांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे.

ठळक मुद्देखरवळ येथील घटना : नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी

त्र्यंबकेश्वर : पालघरपासून त्र्यंबक तालुका ११० कि.मी. अंतरावर असल्याने तालुक्यातील गावांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे.पाऊस कमी, पण वादळी वाऱ्याने तालुक्यात दाणादाण उडवून दिली आहे. राज्यात दोन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या हलक्या, मध्यम सरींबरोबरच वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला.

नाशिक जिल्ह्यासह ग्रामीण भागातील तालुक्यांना या वादळाने तडाखा दिल्याने नुकसान झाले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ येथील जिल्हा परिषद शाळेचे या वादळाने पत्रे उडाले आहेत. त्यामुळे नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी सरपंच मंदा मौळे, आदींसह ग्रामस्थांनी केली आहे. तालुक्यातील आंबा पिकांसह इतर पिकांना फटका बसला आहे.

सलग दोन दिवसांच्या या वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यातच पावसाच्या सरी आणि सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे, विद्युत खांब कोलमडून पडले आहेत. या नुकसानीचा त्वरित पंचनामा करण्याची मागणी विठ्ठल मौळे, दत्तू डगळे, मधू खोटरे, भगीरथ शेवरे, राजाराम शेवरे, रामचंद्र डगळे, निवृत्ती डगळे, आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरSchoolशाळा