शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

रखडलेल्या पगारासाठी माथाडी कामगारांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:15 AM

याबाबत माहिती देताना रामबाबा पठारे यांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांपासून या चारही युनियनच्या कामगारांचा पगार झालेला नाही. कोरोना ...

याबाबत माहिती देताना रामबाबा पठारे यांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांपासून या चारही युनियनच्या कामगारांचा पगार झालेला नाही. कोरोना असतानाही जीव धोक्यात घालून माथाडी कामगार शासनाचा रेशनचा तांदूळ, गहू, शेतकऱ्यांची खते उतरविण्याचे काम चोवीस तास करतात. त्यांना विमा, वैद्यकीय सुविधा नाहीत. कोरोना काळात सॅनिटायझर, साबण, औषधे कामगारांनी वर्गणी काढून आणली. कोरोनामुळे दोन कामगारांचा मृत्यू झाला. त्यांचे कुटुंबांकडे शासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे कामगारांनी वर्गणी गोळा करून या कुटुंबांना मदत केली. २०१९ साली वेतनवाढीचा करार झाला होता. त्याची मुदत संपली, तरी नवीन करार नाही.

जिल्हाधिकारी, आरोग्याधिकारी, कामगार आयुक्त कार्यालयाला पत्र देऊनही माथाडींना सुविधा मिळत नाही, त्यांचे प्रश्न सोडविले जात नाही. कामगारांना सुविधा व न्याय मिळाला नाही, तर चारही संघटना रस्त्यावर उतरतील. मालधक्क्याचा आत व बाहेर एकही मालट्रक जाऊ-येऊ देणार नाही, असे रामबाबा पठारे यांनी सांगितले.

माथाडी कामगार नेते भारत निकम यांनी सांगितले की, माथाडी कामगारांच्या मागण्या व प्रश्न केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडेही पोहोचविण्यात आल्या असून, त्यांनीही बंदला पाठिंबा दिला आहे. कामबंद आंदोलनामध्ये अनिल आहिरे, दीपक वाघ, नितीन चंद्रमोरे, सुनील यादव, रवींद्र मोकळ, कृष्णा जगदाळे, राजाभाऊ मोकळ, प्रभाकर रोकडे, कैलास भालेराव आदींसह माथाडी कामगार सहभागी झाले होते.

===Photopath===

250521\25nsk_52_25052021_13.jpg

===Caption===

नाशिकरोड येथे आंदोलन करताना माथाडी कामगार