शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रामाच्या जीवनाचे संदर्भ देत खासदार संजय राऊत यांनी भरला अधिवेशनात जोश

By दिनेश पाठक | Updated: January 23, 2024 13:24 IST

अयोध्या आंदोलनवेळी शिवसेना नसती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करता आली नसती हे देखील राऊत यांनी आवर्जून सांगितले. 

नाशिक :  खासदार संजय राऊत यांनी यांनी नाशिक येथे भरलेल्या शिवसेनेच्या अधिवेशनात आपल्या भाषणामध्ये श्रीराम याचे जीवनचरित्र वर्णन करून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. देशाचे वातावरण राममय असताना महाशिबिराची ज्योत प्रज्वलित झाली आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. रामाशी शिवसेनेचे भावनिक नाते आहे. सर्वात जवळचे नाते शिवसेनेचे आहे. अयोध्या आंदोलनवेळी शिवसेना नसती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करता आली नसती हे देखील राऊत यांनी आवर्जून सांगितले. 

आजच्या अधिवेशनाचे ठिकाण धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र आहे. रामाने देखील अशाच जागांवर लढाया लढल्या हीच अवस्था आज शिवसेनेची असून राजकीय लढाई आम्हीच जिंकणार आहोत. रामाला  सर्वात जास्त संघर्ष नाशिकमध्ये अनुभवास आला परंतु रामाचे धैर्य, शौर्य व संयम हे तीन गुण होते म्हणून राम संघर्षावर मात करून विजयी मार्गावर गेला तेच धैर्य, शौर्य, संयम हे उद्धव ठाकरे व शिवसेनेत आहे. त्यामुळे आम्ही देखील विजयी पताका फडकवणारच असे सांगून राऊत यांनी समोर बसलेली आमची वानरसेना असल्याचा उल्लेख करत उपस्थित राज्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह भरला. 

सैनिक नेता म्हणून उद्धव ठाकरे यांची ओळख आहे. रामाची लढाई नितीमत्तेसाठी होती हीच लढाई सध्या उद्धव ठाकरे लढत आहे. संघर्षातून कोणताही माणूस पुढे जातो हे देखील सांगून  राम अयोध्येत होता तेव्हा तो युवराज म्हणून वावरला परंतु जेव्हा तो वनवासात गेला तेव्हा तो राम झाला हे सांगताना राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना साहेब थांबा आपलेही दिवस पुन्हा येतील असा विश्वास दिला. रामाच्या काळामध्ये एकच रावण होता परंतु आता दिल्ली, मुंबईमध्ये सगळीकडे रावण निर्माण झाले आहेत, परंतु रावणाला देखील रामाकडून पराजित व्हावे लागले होते दिल्लीतील रावणाचा देखील एक दिवस पराभव होईल, असे सांगून राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केले. 

कोण आले नरेंद्र मोदी, कोण आले अजित पवार. राम म्हणतात जे ईश्वराने निर्माण केले ते माझे भाग्य आहे त्यामुळे अजीत पवार, फडणवीस, शिंदे अरे थोडे थांबा काळ येईल आमचा. आम्ही तुम्हाला गाडूच. उद्धव साहेब घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहेत या सगळ्या रावणाचा पराभव आपण करूच. राम म्हणतात जे ईश्वराने निर्माण केले ते माझे भाग्य आहे. त्यामुळे घाबरू नका आपण जिंकूच असेही खासदार राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत