शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

Nashik: बच्चु कडू म्हणतात, पन्नास वर्षात झाले नाही इतके पक्षांतर पाच वर्षात झाले

By संजय पाठक | Published: September 05, 2023 6:22 PM

Nashik: काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार हे आपल्या भविष्यातील राजकारणाविषयी भाकीत वर्तवतात, मात्र भविष्यात काय राजकारण होईल कोणाला माहिती आहे, गेल्या पन्नास वर्षात झाले नाही इतके पक्षांतरे पाच वर्षात झाली आहेत

- संजय पाठकनाशिक - काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार हे आपल्या भविष्यातील राजकारणाविषयी भाकीत वर्तवतात, मात्र भविष्यात काय राजकारण होईल कोणाला माहिती आहे, गेल्या पन्नास वर्षात झाले नाही इतके पक्षांतरे पाच वर्षात झाली आहेत, त्यावर पीएचडीच हेाऊ शकेल असे मत प्रहार संघटनेचेनेते बच्चु कडू यांनी नाशिकमध्ये व्यक्त केले.खास दिव्यांगाना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी नाशिकमध्ये शासन दिव्यांगांच्या दारी हा उपक्रम आयोजित करण्यात होता. त्यासाठी नाशिकलाआलेल्या बच्चू कडू यांनी या पक्षांतराबाबत भाष्य केले. विजय वडेट्टीवार तरी भविष्यात कुठे असतील हे सांगता येत नाही अशी कोपरखळी त्यांंनी मारली.दरम्यान, देशातील विरोधी पक्षांनी इंडीया असे आघाडीचे नाव ठेवल्याने आता इंडीया हे नाव केंद्र सरकार बदलणार असल्याची चर्चा असून त्यावर बेालताना बच्चु कडू यांनी भारत, इंडीया, हिंदुस्थान असे तीन नावे असणारा भारत हा एकमेव देश असल्याने इंडीया नाव बदलण्याचे अप्रत्यक्ष समर्थनच केले.जालना येथे झालेल्या मराठा आंदाेलकांवर झालेल्या पेालीसांच्या लाठीमार प्रकरणी त्यांनी सरकारचा बचाव केला. राज्यकर्ते अशा प्रकारे लाठी मार कराअसे आदेश कधीच देत नसतात. यापूर्वीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे किंवा पवार साहेब असते तरी त्यांनी असे कधीही आदेश दिले नसतील. स्थानिक स्तरावरील अधिकारी परिस्थीती हाताळताना अपयशी ठरल्याने चुका होतात, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात केलेली टीका अनाठायी आहे. मात्र, विरोधक असल्याने त्यांनी टिका केली आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNashikनाशिक