शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
2
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
3
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
4
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
5
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
6
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
7
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
8
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
9
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
10
एका महिन्यात 30 लाख नवीन ग्राहक! BSNL ची कमाल;  Airtel, Vodafone आणि Jio ची  अवस्था वाईट!
11
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
12
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
13
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
14
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
15
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
16
'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?
17
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
18
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
19
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
20
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"

शासनाने संभ्रम दूर करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:32 PM

नाशिक : केंद्र आणि राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही, त्यातच पालकांचीच नव्हे तर शिक्षणसंस्थांची मानसिकता नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना न करता शाळा सुरू करण्याचा अट्टाहास कशासाठी, असा प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षक- शिक्षकेतरांनी केला आहे.

नाशिक : केंद्र आणि राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही, त्यातच पालकांचीचनव्हे तर शिक्षणसंस्थांची मानसिकता नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना न करताशाळा सुरू करण्याचा अट्टाहास कशासाठी, असा प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षक- शिक्षकेतरांनी केला आहे.कोरोनामुळे गेली अडीच ते पावणेतीन महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्या आता सुरू करण्याची तयारी आहे. अर्थात देशात, राज्यात आणि नाशिकमध्येदेखील कोरोनाचा धोका कमी झालेले नाही. अशावेळी शाळा सुरू करण्यासाठी शिक्षणाधिकारी मुख्याध्यापकांना पत्र पाठवून विचारणा करीत आहेत. तथापि, यासंदर्भात पालकांचा कल मात्र तसा नाही. पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीच; परंतु शिक्षकांनीदेखील या मुलांची काळजी घण्याची जोखीम पत्करायची नाही. अर्थात, यासंदर्भात प्रचंड गोंधळ आहे. राज्य शासनाने आधी १५ जून तारीख घोषित केली. नंतर आॅनलाइनचा पर्यायच सुरू झाला. तर केंद्र शासनाने सरळ आॅगस्ट महिन्यातच शाळा सुरू करण्याची घोषणा केली. मग इतका गोंधळ कशासाठी हेच समजण्यापलीकडे आहे. शिक्षण खात्याने आधी गोंधळ दूर करावा, मगच पुढील कार्यवाही करावी, अशी सूचना शिक्षक- मुख्याध्यापकांकडून केली जाते.------------------------शाळा सुरू करण्याअगोदर शासनाने सर्व विद्यार्थ्यांना विमा संरक्षण द्यावे, तसेचशाळेत आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच पालकांचे रीतसर हमीपत्र घ्यावे. त्यानंतर आधी नववी-दहावी आणि नंतर त्याखालील दोन-दोन वर्ग सुरू करावेत. शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक काळजी घेतातच, मग त्यांच्याकडून हमीपत्र घेऊन अविश्वास ठराव कशासाठी?- एस. बी. देशमुख, सचिव,नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ

टॅग्स :Nashikनाशिक