शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
3
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
4
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
5
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
6
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
7
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
8
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
9
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
10
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
11
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
12
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
14
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
15
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
16
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
17
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
18
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
19
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मालमत्ता सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:14 AM

शेतकरी झाले कर्जमुक्त महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. जिल्ह्यातील १ लाख १९ हजार ...

शेतकरी झाले कर्जमुक्त

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. जिल्ह्यातील १ लाख १९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले असून, दोन लाखांपर्यंतचे त्यांचे कर्ज माफ झाले आहे. जिल्ह्यात एक हजार ९१ कोटी ७३ लाख रुपये जिल्हा व राष्ट्रीयकृत बँकांना प्राप्त झाले होते.

११ कोटींचा टंचाई कृती आराखडा

जिल्हयावर वरुण राजाची कृपा बरसल्याने जिल्ह्यात मुबलक पाणीसाठी आहे. त्यामुळे जिल्ह्याला यंदा पाण्याची झळ पोहोचणार नाही, असे आशादायी चित्र असले, तरी मार्च आणि मे महिन्यात जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होत असल्याने, जिल्हा प्रशासनाने ११ कोटी ५५ लाखांचा कृती आराखडा तयार केला आहे.

रोजगार हमी

जिल्ह्यात रोजगार हमीची १३४२ इतकी कामे सुरू आहेत. या कामांवर ५,०५४ इतके मजूर काम करीत आहेत. विशेष म्हणजे, यंदा कोरोनामुळे नोकरी गमावलेले मोठ्या शहरातील गावाकडे परतलेले तरुण हे रोजगार हमीच्या कामावर रुजू झाले आहेत. डिसेंबरमध्ये कामावरील मजुरांची संख्या आणखी वाढली आहे. पेठ, बागलाण आणि कळवण या तालुक्यांमध्ये मजुरांची उपस्थिती सर्वाधिक आहे.