शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
3
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
4
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
5
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
6
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
7
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
8
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
9
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
10
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
11
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
12
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
13
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
14
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
15
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
16
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
17
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
18
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
19
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
20
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...

जळगाव नेऊरला जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 10:14 PM

जळगाव नेऊर : येवला तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केल्याने जळगाव नेऊर ग्रामस्थांनी संपूर्ण गाव पाच दिवस शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जळगाव नेऊर : येवला तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केल्याने जळगाव नेऊर ग्रामस्थांनी संपूर्ण गाव पाच दिवस शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.जळगाव नेऊर येथे दि. १० मे पर्यंत पाच दिवस शंभर टक्के जनता कर्फ्यू पाळला जात आहे. अत्यावश्यक सेवेसह सर्वच व्यवहार पाच दिवस पूर्ण बंद ठेवण्यात आले आहे. सोमवारी, दि. ११ मे रोजी एक दिवसासाठी सर्व सेवा व व्यवहार सुरू होतील. त्यानंतर पुन्हा मंगळवार, दि. १२ ते शनिवार १६ मे पर्यंत पुन्हा पाच दिवस जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. जनता कर्फ्यूमध्ये बँक आॅफ बडोदा शाखा, ग्राहक सेवा केंद्रही बंद राहणार आहे. औषधी सेवा सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत सुरू राहील.गावात स्वयंसेवकांची एक टीम तयार करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून गावात होणाऱ्या अनावश्यक गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. अर्चना शिंदे, मच्छिंद्र शिंदे, प्रकाश वाघ, कैलास कुºहाडे, प्रकाश शिंदे, संतोष राजगुरू, संदीप शिंदे, ग्रामसेवक बाळनाथ बोराडे, पांडुरंग म्हस्के, शांताराम शिंदे,सनी गुळे, गोपी शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, सुनील गांगुर्डे, भाऊसाहेब शिंदे आदी गावात लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक