शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

उष्म्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 1:24 AM

शहराच्या वाढत्या तपमानामुळे उकाड्याने नाशिककर मागील चार दिवसांपासून हैराण झाले होते. सोमवारी (दि.३०) तपमानाचा पारा काहीसा कमी झाल्याने दिलासा मिळाला. सकाळपासून दिवसभर वाऱ्याचा वेग टिकून राहिल्याने पारा घसरला. तीन दिवसांपूर्वी तपमानाचा पारा थेट चाळीशीच्या पुढे सरकला होता.

नाशिक : शहराच्या वाढत्या तपमानामुळे उकाड्याने नाशिककर मागील चार दिवसांपासून हैराण झाले होते. सोमवारी (दि.३०) तपमानाचा पारा काहीसा कमी झाल्याने दिलासा मिळाला. सकाळपासून दिवसभर वाऱ्याचा वेग टिकून राहिल्याने पारा घसरला.  तीन दिवसांपूर्वी तपमानाचा पारा थेट चाळीशीच्या पुढे सरकला होता. हंगामातील उच्चांकी ४०.५ इतक्या तपमानाची नोंद शुक्रवारी (दि.२७) पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्रात करण्यात आली. चार दिवसांमध्ये तपमानाचा पारा एक अंशाने कमी होत सोमवारी ३७.६ अंशांपर्यंत घसरला. आकाश निरभ्र असतानाही वारा अधिक वेगाने वाहू लागल्याने तपमान कमी झाले व वातावरणातील वाढलेल्या उष्म्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. सोमवारी दिवसभर वारा वेगाने वाहत असल्याने उन्हाचा चटकाही कमी प्रमाणात जाणवत होता. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वर्दळही दिवसभर दिसून आली. मागील तीन दिवसांपासून नाशिककर जणू भट्टीत भाजून निघाल्याचा अनुभव घेत होते. प्रखर ऊन आणि मंद झालेला वारा व निरभ्र आकाश असे चित्र असल्याने तपमानात वाढ झाली होती. उन्हाच्या वाढत्या झळांनी जिवाची काहिली होत होती.

टॅग्स :Temperatureतापमान