शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

कांदा हमीभावासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Published: February 25, 2016 10:05 PM

कांदा हमीभावासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 इगतपुरी : नाशिक जिल्ह्यात कांदा पिकाची मोठी लागवड झाली असून, सध्या कांद्याला भाव नसल्याने उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी बेजार झाला आहे. शासनाने हमीभाव द्यावा या मागणीचे निवेदन स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले.नाशिक जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यात तब्बल ८५ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. पाण्याचा प्रश्न गंभीर, शेतमालाचे भाव, शेतीविषयक चुकीचे धोरण, निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, बाजार हस्तक्षेप योजना लागू करून शासनाने कांदा खरेदी करावा, कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार रु पये भाव द्यावा, रब्बी कांद्याची देशात मोठी लागवड असल्याने इतर देशांबरोबर लवकरात लवकर करार करावे, प्रस्तावित कांदा चाळीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळावे, हरणबारी धरणाचे डाव्या व उजव्या कालव्याचे काम त्वरित सुरू करावे, मोसम, आरम, गिरणा नदीवर केटीवेअर बंधारे बांधावेत, डाळींब उत्पादकांना २०१४ ते २०१६ पर्यंतचे दुष्काळी पॅकेज मिळावे आदि मागण्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक पगार, जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, जिल्हा संघटक हंसराज वडघुले पाटील, नितीन रोठे पाटील, रतन मटाले, श्रावण देवरे, रवींद्र शेवाळे, रवींद्र पगार, अण्णा शेवाळे, निवृत्ती खालकर, हरिभाऊ ताजने, सुभाष जगळे, दादाजी शेवाळे, भाऊसाहेब कातकाडे, अरुण शेवाळे आदिंसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)