शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जबाबदारी वाढल्याने गुणवत्ताही वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:13 IST

नाशिक : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकांची जबाबदारी वाढली असून शिक्षकांनी स्वतःची गुणवत्ता आणखी वाढवून सक्षम ...

नाशिक : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकांची जबाबदारी वाढली असून शिक्षकांनी स्वतःची गुणवत्ता आणखी वाढवून सक्षम होण्याची आवश्यकता असल्याचा सूर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नाशिकमध्ये झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत उमटला.

मखमलाबाद नाका परिसरातील भावबंधन मंगल कार्यालयात रविवारी (दि. १७) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य कार्यकारिणीची चिंतन बैठक संघटनेचे राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. व्यासपीठावर आमदार नागो गाणार, माजी आमदार बाबासाहेब काळे, भगवानराव साळुंखे, सहराज्यकार्यवाह नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर उपस्थित होते. या वे‌ळी उपस्थित शिक्षकांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी उपस्थित केेलेल्या शंकांचे निरसन करतानाच नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकांची जबाबदारी वाढली असून शिक्षकांनी स्वतःची गुणवत्ता आणखी वाढवून सक्षम होण्याची गरज व्यक्त करण्यात आली. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना अनेक आ‌व्हानांचा सामना करावा लागणार असल्याने शिक्षकांनी त्यासाठी सज्ज असावे, असे आवाहनही करण्यात आले. या वेळी राजेंद्र नागरगोजे, सोमनाथ राठोड, उल्हास बडोदकर, गुलाब भामरे यांच्यासह संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष दत्ता वाघे, कार्यवाह शरद निकम, उपाध्यक्ष संजय पवार, संजय सावंत, सचिन मेधने, गोकुळ चव्हाण, राजेश शिंदे, टी.पी. पवार, विनीत पवार आदी उपस्थित होते.