शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
2
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
3
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
4
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
5
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
6
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
7
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
8
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
10
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
11
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
12
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
13
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
14
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
15
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
16
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली
17
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
18
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
19
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
20
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!

संत कबीरनगर बसथांबा असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2015 10:47 PM

द्वारका : दारूड्यांचा प्रवाशांना होतो उपद्रव

नाशिक : जळगाव, औरंगाबादकडे जाणाऱ्या बससेसला द्वारकाजवळील संत कबीरनगर येथे देण्यात आलेला बसथांबा प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. आजूबाजूचा झोपडपट्टी परिसर, कचऱ्याचे ढीग आणि मद्यपींच्या त्रासामुळे रात्री आणि दिवसाही या ठिकाणी प्रवाशांना उभे राहाणे मुश्किल झाले आहे. एस.टी. महामंडळाच्या ग्रामीण भागाकडे, तसेच आग्रारोडने जाणाऱ्या सर्व बसेसना त्याचप्रमाणे पुण्याकडे जाणाऱ्या बसेसलाही द्वारका येथील संत कबीरनगर येथे बसथांबा निर्माण करण्यात आला आहे. पालिकेने या ठिकाणी उभारलेला थांबा अत्यंत चुकीचा आणि प्रवाशांसाठी गैरसोयीचा असाच आहे. कुटुंबीयांसह या ठिकाणी बसेसची वाट पाहणाऱ्यांना येथील टवाळखोर, तसेच मद्यपी झोपडपट्टीधारकांचा त्रास अनेकदा होतो. या ठिकाणी पसरलेल्या कचऱ्यामुळे प्रवाशांना नीट उभे राहण्यासाठीदेखील पुरेशी जागा नाही. पावसात तर प्रवाशांना आजूबाजूचे हॉटेल्स, तसेच दुकानांचा आसरा घ्यावा लागतो. मात्र तेथेही प्रवासी सुरक्षित नसल्याचा अनुभव प्रवाशांना आला आहे. (प्रतिनिधी)