शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उन्हाच्या दाहकतेपासून बचावासाठी फळबागांवर साड्यांचे आच्छादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 17:09 IST

सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागात उन्हाची दाहकता वाढल्याने याचा परिणाम जनसामान्यांबरोबरच फळबागांवरही होऊ लागला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये म्हणून वावी, खोपडी, कहांडळवाडीतील अनेक शेतकऱ्यांनी फळबागावर रंगीबेरंगी साड्यांचे आच्छादन टाकल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कडक उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी वावी येथील शेतकरी शंकर रसाळ, जगन रसाळ यांनी नऊशे डाळिंब झाडांना पंधराशे साड्यांचे आच्छादन टाकले आहे. एका झाडाला एक ते दीड साठी वापरली असून साड्या सिन्नर, विंंचूर, संगमनेर बाजारपेठेतून खरेदी केल्या आहेत. त्यांना या अच्छादनासाठी तेवीस हजार रूपये खर्च आला असून फळबागांचे तीव्र उन्हापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे.वावी परिसरात अके शेतकऱ्यांकडे फळबागा आहेत. त्यापैकी काही फळबागा पाण्याअभावी करपल्या, तर काही फळबागा वाचविण्यासाठी झाडांना सावली करणे, झाडांच्या खोडाजवळ पाचट टाकणे, पाणी रात्री देणे, झाडांची छाटणी करून झाडावरील बोजा कमी करणे आदी विविध उपायात्मक योजना राबवून शेतकरी फळबागा वाचविण्यासाठी धडपडत आहेत.तालुक्यात फळबागांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने अनेक फळबागा संपुष्टात आल्या आहेत. ज्या शेतक-यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करून फळबागा जगवल्या, फळबागांवर उष्णतेचा परिणाम होऊ नये म्हणून शेतक-यांनी डाळिंबाच्या झाडांवर साड्यांचे आच्छादन टाकले आहे.

टॅग्स :Sun strokeउष्माघातFarmerशेतकरी