शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

योजना : चांदवड तालुक्यातील २२ गावांचा समावेश

By admin | Published: January 22, 2015 12:26 AM

जलयुक्त शिवार अभियानास प्रारंभ

दरेगाव : चांदवड तालुका दुष्काळी तालुका असून, येथील अनेक गावे ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असणारी आहेत. राज्य शासनाने राज्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानास सुरुवात केली आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून जलसंधारणाची एकात्मिक योजना राबविण्यात येत आहे.राज्य शासनाने प्राधान्याने हा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे तलाव, सीमेंट, नालाबंधारे, माती नाला बंधारे यातील वर्षानुवर्षे साठलेला गाळ काढणे शक्य होणार आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण करणे, दुरुस्ती करणे, जलफेरभरण व गाळ काढणे, खोल सलग समतल चर या बाबींवर जलयुक्त शिवार अभियानात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या गावात प्राधान्याने उपाययोजना करण्यात येणार आहे. पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार करण्यात आले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात मेसनखेडे खुर्द, कानडगाव, नारायणखेडे, कातरवाडी, वडगावपंगू या गावांचा समावेश आहे. तसेच त्यानंतर दरेगाव, डोणगाव, रायपूर, वाद, वराडी, कुंदलगाव, दहेगाव, भडाणे, निंबाळे, आडगाव, आसरखेडे, पाटे, गोहरण, मेसनखेडे बुद्र्रूक, हट्टी या गावांचा समावेश करण्यात आला आहे. (वार्ताहर)