शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नासाका कार्यक्षेत्रातील ऊसतोड झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:35 IST

नाशिक सहकारी  साखर कारखाना कार्यक्षेत्रात इतर जिल्ह्यांतील नऊ साखर कारखान्यांनी सुरू केलेली ऊसतोड कमी करण्यास सुरुवात केल्याने ऊसलागवड करणाºया शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

नाशिकरोड : नाशिक सहकारी  साखर कारखाना कार्यक्षेत्रात इतर जिल्ह्यांतील नऊ साखर कारखान्यांनी सुरू केलेली ऊसतोड कमी करण्यास सुरुवात केल्याने ऊसलागवड करणाºया शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.  नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नासाका यंदाच्या हंगामात सुरू होईल, या अपेक्षेने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली आहे. नासाका कारखान्याच्या प्राधिकृत मंडळाने गावोगावी फिरून ऊसलागवडीसाठी केलेले आवाहन व देण्यात येणारा भाव यामुळे शाश्वत पीक म्हणून शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली. यंदा मुबलक पाऊस झाल्याने सर्व कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाची लागवड दमदार झाली आहे. नासाका सुरू होण्यासाठी लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या घोषणांमुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. त्याप्रमाणे नासाकाच्या कार्यक्षेत्रात सुमारे ३ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध असून, नोव्हेंबर व डिसेंबरदरम्यान बाहेरील कारखान्यांनी अवघी ८० हजार मेट्रिक टन ऊसतोड केली आहे. तसेच संगमनेर, प्रवरा आदी कारखान्यांचे ऊसतोड मजूर तोडणीसाठी शेतकºयांकडून जादा पैशांची आकारणी करीत आहे. चालू वर्षी जिल्हा बँकेने शेतकºयांना कुठलाही कर्जपुरवठा केला नाही.   इतर जिल्ह्यांतील ९ कारखान्यांनी उर्वरित उसासाठी जानेवारी महिन्यात आपापल्या कार्यक्षेत्रातील उसाला प्राधान्य देणार आहे. त्यामुळे नासाका कार्यक्षेत्रातील सुमारे २ लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक राहण्याची शक्यता आहे. बाहेरील कारखान्यांनी ऊसतोडीसाठी आखडता हात घेतल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेNashikनाशिक