शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेतकऱ्यांसाठी सौर कृषिपंप योजना

By admin | Updated: September 19, 2015 23:46 IST

शेतकऱ्यांसाठी सौर कृषिपंप योजना

नाशिकरोड : शेतकऱ्यांना अपारंपरिक ऊर्जेचा लाभ घेता यावा म्हणून महावितरणने शेतकऱ्यांसाठी सौर कृषिपंप योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात १३० शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार असून, शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. अपारंपरिक ऊर्जेचा लाभ शेतकऱ्यांना घेता यावा म्हणून महावितरणने सौर कृषिपंप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्रता व प्राधान्यक्रमानुसार ५ एकरपेक्षा कमी जमिनीचे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ३.५ किंवा ७.५ एचपी क्षमतेचे सौर कृषिपंप देण्यात येणार आहे. ३ एचपीएसी पंपकरिता १६ हजार २००, ५ एचपीएसी पंपाकरिता २७ हजार व ७.५ एचपी पंपाकरिता ३६ हजार रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच ३ एचपी डीसी पंपाकरिता २० हजार, ५ एचपीडीसी पंपाकरिता ३३ हजार ७५० रुपये भरावे लागतील व उर्वरित रक्कम राज्य, केंद्र शासनाचा हिस्सा व कर्जाच्या स्वरूपात असेल. राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणारी जिल्हास्तरीय समिती या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची निवड करेल व समिती लाभार्थ्यांचे प्राधान्यक्रम ठरवेल.प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर या योजनेचे काम चालणार असून, शेतकऱ्यांनी २० आॅगस्टपर्यंत सदर योजनेच्या माहितीसाठी महावितरणच्या विभागीय किंवा उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. (प्रतिनिधी)