शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

कोरोना नंतर नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे संकट, जिल्ह्यात दहा बळी

By संजय पाठक | Updated: August 31, 2022 12:29 IST

नाशिक :  कोरोना पाठोपाठ जिल्ह्यात आता पुन्हा स्वाईन फ्लूचे संकट वाढत असून जानेवारीपासून हळु हळू वाढत असलेल्या स्वाईन फ्ल्यूचा ...

नाशिक : 

कोरोना पाठोपाठ जिल्ह्यात आता पुन्हा स्वाईन फ्लूचे संकट वाढत असून जानेवारीपासून हळु हळू वाढत असलेल्या स्वाईन फ्ल्यूचा ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक त्रास वाढला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत १३० रुग्ण आढळले आहेत. तर सोळा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहरातील सहा तर ग्रामीण भागात चार रुग्ण आढळले आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेने नागरीकांना अलर्ट दिला आहे.

ऐन गणेशोत्सवाच्या काळात ही संख्या वाढल्याने नागरीकांमध्ये देखील चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे. कोरोना आणि स्वाईन फ्लूपासून बचावण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावे, पौष्टिक आहार घ्यावा तसेच हस्तांदोलन टाळावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये फ्लूसारखी लक्षणे असतील तर गर्दीत जाऊ नये असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या रोज कमी- जास्त होत असताना दुसरीकडे मात्र स्वाईन फ्लूने कहर केला आहे. गेल्या आठवड्यात स्वाईन फ्लूमुळे नाशिक शहरात तीन रुग्णांचा बळी गेला होता. आता ही संख्या सहावर पोहोचली आहे तर ग्रामीण भागात हीच संख्या चारवर गेली आहे. याशिवाय अहमदनगर जिल्ह्यात पाच बळी गेले असून पालघर जिल्ह्यात एक रुग्ण दगावला असल्याची माहिती नाशिक महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लू