शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

आजच्या पत्रकारितेचे स्वरूपच बदलले आहे : प्रकाश अकोलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 1:45 AM

पूर्वी दैनिकांमधील लेखन हे शांतपणे विचार करून केले जात होते. आज घटना, घडामोडींवर तत्काळ भाष्य करावे लागते. त्यामुळे आज पत्रकारितेचे स्वरूपच बदलून गेले असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी व्यक्त केले.

नाशिक : पूर्वी दैनिकांमधील लेखन हे शांतपणे विचार करून केले जात होते. आज घटना, घडामोडींवर तत्काळ भाष्य करावे लागते. त्यामुळे आज पत्रकारितेचे स्वरूपच बदलून गेले असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी व्यक्त केले.

विश्वकर्मा पब्लिकेशनच्यावतीने प्रकाशित आणि तेंब्रे परिवाराच्यावतीने आयोजित वि. अ. तेंब्रे लिखित आपध्दर्म या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ चित्रकार पंडितराव सोनवणी, ज्येष्ठ पत्रकार नरहरी भागवत, प्रकाशन संस्थेचे संदीप तापकीर आदी उपस्थित होते. याप्रसंगी बाेलताना अकोलकर यांनी वि. अ. तेंब्रे यांच्या काळातील आठवणींना उजाळा देतानाच पत्रकाराने तटस्थ असायला हवे, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना नरहरी भागवत यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत तेंब्रे यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही पत्रकारितेत घडलो, असे ते म्हणाले. पंडितराव सोनवणी यांनी तेंब्रे यांच्या कथेसाठी लागणाऱ्या चित्रांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आपध्दर्म या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तेंब्रे परिवाराच्यावतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी केले. कार्यक्रमास शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होेते. 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक