शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

नाशिकसह राज्यातील स्मार्ट सिटी मिशनला पुन्हा मुदतवाढ

By संजय पाठक | Updated: June 30, 2024 18:16 IST

मार्च २०२५ पर्यंत मुदत; जुनीच कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

नाशिक : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाची मुदत ३० जून रोजी संपत असतानाच शासनाने आता नाशिकसह सर्व स्मार्ट सिटी अभियानाला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. नवीन मुदतवाढ मार्च २०२५ पर्यंत असली तरी त्यात कोणतीही नवीन कामे घेता येणार नसून त्यात केवळ प्रलंबित कामेच पूर्ण करण्यात येणार आहेत.

केंद्रातील भाजप सरकारने देशातील शंभर शहरांमध्ये स्मार्ट सिटी अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. नाशिक शहराचा दुुसऱ्या टप्प्यात या अभियानात समावेश झाला. राज्य केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून ८० टक्के तर स्थानिक महपाालिकांना २० टक्के निधी द्यावा लागत होता. २०१७ मध्ये केंद्रशासनाने स्मार्ट सिटी अभियान राबवण्याचा निर्णंय घेतला. पाच वर्षे कालावधी संपल्यानंतर आत्तापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.

गेल्या वर्षी जुन महिन्यात या अभियानातची मुदत संपताना एक वर्षे कालावधी वाढवून देण्यात आला. मात्र, केवळ आयटी क्षेत्राशी संबंधीत नवी कामे घेता येतील अशी अट हेाती. दरम्यान, आज मुदत संपत असताना केंद्रशासनाने पुन्हा मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी