शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेतजमिनी भांडवलदारांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:24 IST

केंद्रातील व राज्यातील मनुवादी विचारसरणी असलेल्या सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांच्या नावाखाली शेतकरी उद््ध्वस्थ करून त्यांच्या शेतजमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट या सरकारने घातला असल्याची घनाघाती टीका सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टीचे नेते किशोर ढमाले यांनी केली आहे.

नाशिक : केंद्रातील व राज्यातील मनुवादी विचारसरणी असलेल्या सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांच्या नावाखाली शेतकरी उद््ध्वस्थ करून त्यांच्या शेतजमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट या सरकारने घातला असल्याची घनाघाती टीका सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टीचे नेते किशोर ढमाले यांनी केली आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ४६वे पुष्प गुंफताना ‘बळीराजा, परंपरा आणि वास्तव’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष किसन गुज्जर व नानूबाई सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी बोलताना ढमाले म्हणाले, केंद्रात व राज्यात मनुवादी विचारसरणीचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील व देशातील शेतकरी संकटात आला आहे. शेतक ºयांची मूळ सिंधू संस्कृती ही कृषी आधारित आणि महिला प्रधान होती. परंतु पुरुष प्रधान आर्यांनी सिंधू संस्कृ तीवर अतिक्रमण करून येथील कृषी संस्कृतीच मोडीत काढण्याचे प्रयत्न केला.  प्रास्ताविक राजू गावले यांनी केले. सूत्रसंचालन सचिन मालेगावकर यांनी केले. अभिजित गोसावी यांनी आभार मानले.शेतकरीविरोधी धोरणदेशात आर्यांचे पाईक आणि मनुवादी विचारसणीचे सरकार देशात सत्तेत आल्याने शेतकरीविरोधी धोरण राबविले जात असून, शेतकºयांच्या सुपीक जमिनींवर मुंबई- दिल्ली कॉरिडॉर, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन यांसारखे प्रकल्प उभारून शेतकºयांना देशोधडीला लावण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच औद्योगिकीकरणाच्या नावाखाली शेतकºयांच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाटला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.