शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

दिंडोरी तालुक्यात दोन मुलींचा विहिरीत बुडून अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 00:14 IST

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील सावरपाडा येथे विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा पाण्यात बुडून अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे नेहमी सोबत राहणाऱ्या जिवलग मैत्रिणींचा सोबतच करुण अंत

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील सावरपाडा येथे विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा पाण्यात बुडून अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील सावरपाडा येथील पल्लवी विश्वनाथ वाघमारे (१२), नीलम धर्मराज गवारी (१५) आणि कल्पना नामदेव गुंबाडे (१०) या तिघी मैत्रिणी कपडे धुण्यासाठी मंगळवारी (दि.१) दुपारच्या सुमारास सावरपाडा शिवारातील विहिरीवर गेल्या होत्या. कपडे धुऊन झाल्यानंतर पल्लवी आणि नीलम विहिरीच्या पाण्यात अंघोळ करू लागल्या. अचानक पल्लवी पाण्यात बुडायला लागल्याचे बघून नीलम तिला वाचवण्यासाठी धडपड करू लागली; पण दुर्दैवाने दोघीही पाण्यात बुडू लागल्या. विहिरीच्या काठावर बसलेल्या कल्पनाने आपल्या मैत्रिणींना पाण्यात बुडताना पाहून एकच आक्रोश करत गावात जाऊन ग्रामस्थांना बोलावून आणले.ग्रामस्थांनी या दोघींना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले; पण दुर्दैवाने ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे पडले आणि पल्लवी व नीलम या दोघी जिवलग मैत्रिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावातील नेहमी सोबत राहणाऱ्या जिवलग मैत्रिणींचा सोबतच करुण अंत झाल्याने गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात सीआरपीसी १७४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गाढेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वसावे, हवालदार उशिरे, पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गावित, मोरे, घुटे हे करीत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू