शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

माजी अग्निवीरांना बीएसएफमध्ये १० टक्के आरक्षण, शारीरिक क्षमता चाचणी हाेणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 06:29 IST

बीएसएफच्या भरती नियमांमध्येही करण्यात आले बदल.

नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलामध्ये (बीएसएफ) १० टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार बीएसएफच्या भरती नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत तसेच या भरतीसाठी माजी अग्निवीरांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येणार नाही. ही माहिती केंद्रीय गृहखात्याने एका पत्रकात म्हटले आहे.

अग्निवीर सेवेत असताना पहिल्या किंवा त्यानंतरच्या कोणत्या तुकडीत कार्यरत होते याची माहिती घेण्यात येईल. त्यानुसार माजी अग्निवीरांना बीएसएफमध्ये भरती करताना त्यांच्या कमाल वयोमर्यादेची अट शिथील केली जाईल. यासंदर्भात केंद्रीय गृहखात्याने ६ मार्चला अधिसूचना जारी केली आहे. बीएसएफमधील एकूण रिक्त जागांपैकी १० टक्के जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतील जवानांना बीएसएफमध्ये भरती होताना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट मिळणार आहे.

अग्निपथ याेजनेचा झाला हाेता विराेध अग्निपथ ही मोहीम सुरू केल्यानंतर त्यावर काँग्रेस, डावे पक्ष आदी विरोधकांनी टीका केली होती. अशा भरतीचे लष्करावर वाईट परिणाम होतील, असे विरोधी पक्षांनी म्हटले होते. या योजनेबद्दल विविध राज्यांत निदर्शनेही झाली होती. मात्र, केंद्र सरकारने या टीकेकडे दुर्लक्ष करून अग्निपथ योजना अमलात आणली.

भरती नियमांत केले बदलमाजी अग्निवीरांच्या भरतीबाबत नियमांत केलेले बदल ६ मार्चपासून लागू झाले आहेत. त्यानुसार त्यांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येणार नाही. 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलHome Ministryगृह मंत्रालय