शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

निती आयोग बैठकीला १० राज्यांची दांडी; बोलू न दिल्याचा ममता बॅनर्जी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 6:01 AM

सरकारने ममता यांचे आरोप फेटाळून लावले. ‘पीआयबी फॅक्टचेक’ने ‘एक्स’वर म्हटले की, ममता यांना दिलेली वेळ संपली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : निती आयोगाच्या ९ व्या बैठकीला देशातील १० राज्यांनी दांडी मारली. त्यांचा कोणताही प्रतिनिधी बैठकीला हजर राहिला नाही. २६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी बैठकीत सहभाग घेतला.नीती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी सांगितले की, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि पुदुचेरी या राज्यांकडून कोणीही बैठकीला उपस्थित राहिले नाही. 

माइक बंद केला, मला बोलूच दिले नाही : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या शनिवारी निती आयोगाची बैठक अर्धवट सोडून बाहेर पडल्या. विरोधकांच्या वतीने एकमेव प्रतिनिधी असतानाही माझे भाषण सुरू असताना माझा माइक बंद करण्यात आला, असा आरोप ममता यांनी केला आहे.  

नितीश हेही अनुपस्थित

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही बैठकीला दांडी मारली. त्यांच्या अनुपस्थितीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजयकुमार सिन्हा बैठकीला हजर होते. यावरून आता तर्क-वितर्क लावले जात आहेत.

सरकारने आरोप फेटाळले

सरकारने ममता यांचे आरोप फेटाळून लावले. ‘पीआयबी फॅक्टचेक’ने ‘एक्स’वर म्हटले की, ममता यांना दिलेली वेळ संपली होती. ममता यांची भाषणाची वेळ भोजनानंतर होती. त्यांना लवकर कोलकात्याला जायचे होते म्हणून विनंतीवरून त्यांना ७ व्या क्रमांकावर बोलू देण्यात आले. 

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगMamata Banerjeeममता बॅनर्जी