शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

काश्मिरी पंडितांसाठी 100 एकर जमीन

By admin | Published: January 24, 2017 3:53 AM

काश्मीरच्या खोऱ्यातून जीवाच्या भीतीने १९९0 साली पळून गेलेल्या काश्मिरी पंडितांनी पुन्हा राज्यात परत यावे, यासाठी राज्य सरकारने

श्रीनगर : काश्मीरच्या खोऱ्यातून जीवाच्या भीतीने १९९0 साली पळून गेलेल्या काश्मिरी पंडितांनी पुन्हा राज्यात परत यावे, यासाठी राज्य सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना काश्मीर खोऱ्यात राहण्यासाठी सरकारने १00 एकर जमिनीचीही व्यवस्था केली आहे.काश्मीरमध्ये १0८९-९0 साली दहशतवादी कारवायांना उत आला होता. त्या काळात अनेक काश्मिरी पंडितांना त्रास देण्यात आला आणि काहींना हुसकावून लावण्यात आले. त्यामुळे घाबरून हजारो कुटुंबे काश्मीरमधून पलायन करून अन्य राज्यांत राहायला गेली होती. मात्र त्यांची दिल्लीसह सर्व ठिकाणी अवस्था विस्थापितांसारखीच होती. या काश्मिरी पंडितांना पुन्हा काश्मीरमध्ये परत यायचे आहे आणि राज्य सरकारचीही तशी इच्छा आहे. मात्र आपल्याला पुन्हा त्रास दिला जाईल, अशी भीती त्यांना वाटत होती. आता मात्र राज्य सरकारनेच या पंडितांनी पुन्हा यावे, यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्याच आठवड्यात पंडितांनी पुन्हा परत यावे, असे आवाहन करणारा ठराव एकमताने मंजूर झाला.त्यानंतर त्यांना काश्मीर खोऱ्यातच राहता यावे, यासाठी सरकारने १00 एकर जमीन पाहून ठेवली. ते आल्यास त्यांना तिथे राहता येईल. तसेच त्यांच्यापैकी अनेकांना तिथे रोजगार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान सहा हजार काश्मिरी पंडित तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी मेहबुबा मुफ्ती सरकार प्रयत्नशील आहे. त्यांच्या सरकारमधील भाजपाही पंडितांच्या पुनरागमनासाठी आग्रही आहे. याबाबत मेहबुबा मुफ्ती आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचीही अनेकदा चर्चा झाली. (वृत्तसंस्था)