शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

‘यूपीए’च्या तुलनेत आता महाराष्ट्रात १२४ टक्के अधिक रेल्वे लाइन, मोदी सरकारची कामगिरी उल्लेखनीय; राज्याला दिलेला निधीही वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2022 6:56 AM

Indian Railway: राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोओ) महाराष्ट्रात वर्ष २०१४-२०२१ या कालावधीत दरवर्षी सरासरी १३०.८६ किलोमीटरचे रेल्वेमार्ग कार्यान्वित केले. २००९-२०१४ या कालावधीत हेच काम ५८.४ किलोमीटर एवढेच होते.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोओ) महाराष्ट्रात वर्ष २०१४-२०२१ या कालावधीत दरवर्षी सरासरी १३०.८६ किलोमीटरचे रेल्वेमार्ग कार्यान्वित केले. २००९-२०१४ या कालावधीत हेच काम ५८.४ किलोमीटर एवढेच होते. वर्ष २००९-२०१४ दरम्यान संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कारकीर्दीत रेल्वेमार्ग कार्यान्वित होण्याची ही कामगिरी १२४ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.२०१४-२०२१ या कालावधीत ३१० ते ६२२ टक्के अशी थेट वृद्धी आहे. हा आश्चर्यजनक तपशील रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान यांच्यासह इतरांनी विचारलेल्या प्रश्नांना मिळालेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली. 

आकडे काय सांगतात?- महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी वर्ष २०२१-२०२२मध्ये सर्वाधिक ८,५४७ कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले. ही तरतूद सरासरी वार्षिक खर्चाच्या तरतुदीच्या ६३० टक्क्यांपेक्षा जास्त होती.- वर्ष २००९-२०१४ दरम्यान हीच रक्कम दरवर्षी १,१७१ कोटी रूपये होती. वर्ष २०१९-२०२० दरम्यान ७,२८१ कोटी रूपये दिले गेले. ही रक्कम २००९-२०१४ दरम्यानच्या वार्षिक सरासरी तरतुदीच्या ५२२ टक्क्यांपेक्षाही जास्त होती.- वर्ष २०२१-२०२२ कालावधीत ६,७०० कोटी रूपये खर्च केले गेले. ही तरतूद २००९-२०१४ दरम्यानच्या वार्षिक सरासरी रकमेच्या तुलनेत ४७२ टक्के जास्त होती.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCentral Governmentकेंद्र सरकार