शहरं
Join us  
Trending Stories
1
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
2
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
3
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
4
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
5
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
8
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
9
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
10
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
11
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
12
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र
13
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
14
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
15
10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!
16
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
17
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
18
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
19
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
20
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली

२ लाख सरकारी नोकऱ्या संपवल्या : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 8:04 AM

या सरकारच्या काळात देश विक्रमी बेरोजगारीने ग्रासला आहे, असे राहुल गांधी पुढे म्हणाले.

नवी दिल्ली : सरकारी कंपन्यांमधील तब्बल दोन लाख नोकऱ्या संपवण्यात आल्या आहेत. सरकार आपल्या काही भांडवलदार मित्रांच्या फायद्यासाठी लाखो तरुणांच्या आशा चिरडून टाकत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.ते म्हणाले की, सरकारी कंपन्या (पीएसयू) हे भारताचा अभिमान आणि प्रत्येक तरुणाचे रोजगाराचे स्वप्न होते. परंतु आज ते ‘सरकारचे प्राधान्य’ नाही. सरकारी कंपन्यांमधील नोकऱ्या २०१४ च्या १६.९ लाखांवरून २०२२ मध्ये १४.६ लाखांवर आल्या आहेत. प्रगतीशील देशात नोकऱ्या कमी का होत आहेत?.

हा कसला अमृतकाळ उद्योगपतींची कर्जमाफी करणे आणि सरकारी कंपन्यांमधील नोकऱ्या संपवणे हा कसला अमृतकाळ आहे. जर हा अमृतकाळ असेल तर अशा नोकऱ्या का गायब होत आहेत, असा सवाल राहुल यांनी केला.  या सरकारच्या काळात देश विक्रमी बेरोजगारीने ग्रासला आहे, असे राहुल गांधी पुढे म्हणाले.

कंत्राटी कामगार म्हणजे आरक्षण संपवणे? नोकऱ्यांची संख्या वाढवण्याऐवजी दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे खोटे आश्वासन देणाऱ्यांनी दोन लाखांहून अधिक नोकऱ्या संपवल्या आहेत. याशिवाय या संस्थांमधील कंत्राटी भरती जवळपास दुप्पट झाली. कंत्राटी कर्मचारी वाढवणे हा आरक्षणाचा घटनात्मक अधिकार हिरावून घेण्याचा मार्ग नाही का? शेवटी या कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा डाव आहे का?     - राहुल गांधी, काँग्रेस नेते 

कुठे नोकऱ्या कमी झाल्या? बीएसएनएल     १,८१,१२७एमटीएनएल     ६१,९२८एसईसीएल     २९,१४०एफसीआय     २८,०६३ओएनजीसी     २१,१२०

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी