शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘पीपीई’ निर्मितीसाठी २0 कंपन्या तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 05:43 IST

चीन, सिंगापूर, कोरियावरील अवलंबित्व कमी होणार

टेकचंद सोनवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आरोग्य आणीबाणीतून पहिला धडा घेत भारताने आरोग्य क्षेत्रातील इतर राष्ट्रांवरील अवलंबित्व करण्यासाठी भक्कम पाऊल उचललले आहे. कोरोनात नव्हे तर जीवघेण्या संसर्गजन्य आजारात रूग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक पीपीई किटच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने २० भारतीय कंपन्यांना बळ दिले आहे. त्यासाठी आवश्यक सर्व परवानग्याही तात्काळ देण्यात आल्या. वीस कंपन्यांच्या प्रयत्नांमुळे पीपीई किटसाठी चीन, सिंगापूर व दक्षिण कोरियावर असलेले भारताचे अवलंबित्व कमी होईल. कंपन्यांनी युद्धपातळीवर पीपीईची निर्मिती सुरू केली आहे.पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटची (पीपीई) कमतरता देशात भासणार नाही. जिथे आवश्यक आहे तेथे तात्काळ पीपीई पोहोचवले जात आहेत. कोरोना रूग्ण, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई मिळतील, अशी ग्वाही केंद्र सरकारने दिली. १ कोटी ७० लाख पीपीई खरेदी करण्यात येतील. ४९ हजार वेंटीलेटर्सदेखील तयार ठेवण्यात आले असल्याची माहित आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाºयांनी दिली. आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल म्हणाले, सरसकट प्रत्येकाला पीपीईची गरज नसते. त्याच्या वापराचे काही नियम आहेत. वैद्यकीय तज्ज्ञ ते पाळत आहेत. कोरोनाच्या रुग्णात सौम्य, मध्यम व गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसतात. त्यापैकी गंभीर रुग्णावर उपचार करणाºयांना पीपीईची गरज असते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या