शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

ईशान्येत रेल्वे मार्गांसाठी २८ हजार कोटी -मोदी

By admin | Published: December 01, 2014 11:47 PM

ईशान्येकडील राज्यांशी संपर्क वाढविण्याच्या प्रयत्नांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी या भागातील नव्या रेल्वेमार्गांसाठी २८ हजार कोटी रुपये

कोहिमा : ईशान्येकडील राज्यांशी संपर्क वाढविण्याच्या प्रयत्नांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी या भागातील नव्या रेल्वेमार्गांसाठी २८ हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली़ या भागांतील पर्यटनास चालना देण्यावर केंद्र सरकारचा भर राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली़नागालँडच्या सर्वांत मोठ्या वार्षिक हॉर्नबिल महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मोदी बोलत होते़ टू जी मोबाईल सेवेसाठी केंद्राने पाच हजार कोटी रुपये दिले आहेत़ याद्वारे ईशान्य भारतात दूरसंचार विकास योजनांचा प्रारंभ होऊ शकेल, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले़ मोदी म्हणाले की, देश-विदेशातून ईशान्येकडील राज्यांत मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात़ या भागात पर्यटनाला भरपूर वाव आहे़; पण यासाठी वाहतूक आणि संपर्क व्यवस्था सुधारण्याची गरज आहे़ रस्ते, रेल्वेमार्ग, विमानसेवा असेपर्यंत पर्यटनाचा विकास अशक्य आहे़ त्याचमुळे या भागातील एक नवा रेल्वे प्रकल्प आणि १४ नव्या रेल्वे मार्गांसाठी २८ हजार कोटी रुपये दिले जातील़(वृत्तसंस्था)