शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
5
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
6
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
7
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
8
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
9
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
10
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
11
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
12
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
13
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
16
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
17
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
18
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
19
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
20
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

देशात ३,७५,०५८ महिला, ९०,११३ मुली बेपत्ता; सर्वाधिक ५६,४९८ महिला महाराष्ट्रातून गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 10:55 AM

देशात २०२१ मध्ये ३,७५,०५८ महिला (१८ वर्षांपेक्षा जास्त) तर ९०,१११ लहान मुली बेपत्ता झाल्या असल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली : देशात २०२१ मध्ये ३,७५,०५८ महिला (१८ वर्षांपेक्षा जास्त) तर ९०,१११ लहान मुली बेपत्ता झाल्या असल्याचे समोर आले आहे. यातही सर्वाधिक ५६,४९८ महिला महाराष्ट्रातून गायब झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची? 

महिलांवरील गुन्ह्यांचा तपास आणि कायदा व सुव्यवस्था राखणे ही संबंधित राज्य सरकारांची जबाबदारी असल्याचे गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्राने अनेक कडक कायदे केले आहेत. यामध्ये गुन्हेगारी कायदा (सुधारणा), २०१८ मध्ये १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर बलात्कार झाल्यास मृत्युदंडसारख्या दंडात्मक तरतुदींचाही समावेश आहे.

कुठे किती महिला गायब झाल्या? 

महाराष्ट्र   - ५६,४९८        मध्य प्रदेश - ५५,७०४

प. बंगाल- ५०,९९८

ओडिशा- २९,५८२

किती     महिला      मुली बेपत्ता २०२०     ३२०,३९३       ७१,२०४२०१९     ३१८,४४८        ७३,५०९