शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
3
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
4
Stock Market Updates: मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
5
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
6
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
7
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
8
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
9
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
10
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
11
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
12
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
13
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
14
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
15
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
16
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
17
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
18
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
19
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
20
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध

५३७ राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने हटविले; महाराष्ट्रातील पक्षांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 6:06 AM

या २५३ पक्षांनी त्यांना पाठविलेल्या पत्राला प्रतिसाद दिला नाही. तसेच, २०१४ आणि २०१९ ची विधानसभा अथवा लोकसभेची एकही निवडणूक लढविली नाही.  

हरीश गुप्तानवी दिल्ली : निवडणूक आयोगाने मंगळवारी अस्तित्वात नसलेल्या, नोंदणीकृत, अपरिचित राजकीय पक्षांना यादीतून काढून टाकले आहे. याशिवाय २५३ अतिरिक्त पक्षांना निष्क्रिय म्हणून घोषित केले आहे. २५ मे २०२२ पासून ३३९ पक्षांविरुद्ध करण्यात आलेल्या या कारवाईमुळे यादीतून हटविण्यात आलेल्या पक्षांची संख्या ५३७ झाली आहे. 

या २५३ पक्षांनी त्यांना पाठविलेल्या पत्राला प्रतिसाद दिला नाही. तसेच, २०१४ आणि २०१९ ची विधानसभा अथवा लोकसभेची एकही निवडणूक लढविली नाही.  हे पक्ष यादीतून हटविले जातील आणि १९६८ अंतर्गत लाभ मिळण्यासाठी पात्र नसतील. 

ते पक्ष अस्तित्वातच नाहीत संबंधित राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीनंतर किंवा संबंधित पक्षाच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविलेल्या पत्राच्या अहवालाच्या आधारे हे दिसून आले की, नोंदणीकृत असलेले ८७ पक्ष अस्तित्वातच नाहीत. हे पक्ष बिहार, दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील आहेत.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग