शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

सेनेचे ६० आमदार उत्तर महाराष्ट्रात

By admin | Published: December 19, 2015 12:19 AM

जळगाव : शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेला राज्यातील सत्तेत भागिदार असलेल्या शिवसेनेचे ६० आमदार १९ व २० असे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात आहेत. पहिल्या दिवशी निश्चित केलेल्या तालुक्यात हे आमदार जाऊन तेथील शेतकर्‍यांचे प्रश्न नोंदवून घेत आपला अहवाल २० रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करणार आहेत.

जळगाव : शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेला राज्यातील सत्तेत भागिदार असलेल्या शिवसेनेचे ६० आमदार १९ व २० असे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात आहेत. पहिल्या दिवशी निश्चित केलेल्या तालुक्यात हे आमदार जाऊन तेथील शेतकर्‍यांचे प्रश्न नोंदवून घेत आपला अहवाल २० रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करणार आहेत.
शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेल्या शिवसेनेतर्फे राज्यातील विविध भागात जाऊन शासनाच्या योजनांचा शेतकर्‍यांना व तळागाळातील माणसाला कितपत लाभ मिळतो याचा ठरवून दिलेल्या तालुक्यात भेट देऊन अभ्यास करणार आहेत. १९ रोजी सकाळपासून हे आमदार दाखल होतील. यात जळगाव जिल्‘ात १८, नाशिक, २०, नंदुबार ९ व धुळे जिल्‘ात १३ आमदार जाणार आहेत.
उत्तर महाराष्ट्राचा आढावा
शिवसेना पक्षप्रमुख २० रोजी जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्रात शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा अहवाल आमदारांकडून घेतील. अजिंठा विश्रामगृहात २० रोजी सकाळी ११ ते १२ या वेळात ते आमदारांशी संवाद साधतील. यानंतर जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर खान्देशातील जळगाव,धुळे, नंदुरबार जिल्‘ातील आत्महत्या केलेल्या २२३ शेतकर्‍यांच्या वारसांना त्यांच्या हस्ते १० हजाराच्या आर्थिक मदत दिली जाणार आहे.