शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
6
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
7
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
8
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
9
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
10
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
11
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
12
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
13
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
14
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
15
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
16
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
18
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
19
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
20
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट

कोठडीत ६१ जणांचा मृत्यू

By admin | Published: March 27, 2016 12:03 AM

गुजरातमध्ये २०११-१२ या वर्षात पोलीस आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या ६१ लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्य मानवाधिकार आयोगाने (जीएसएचआरसी) सादर केलेल्या

अहमदाबाद : गुजरातमध्ये २०११-१२ या वर्षात पोलीस आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या ६१ लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्य मानवाधिकार आयोगाने (जीएसएचआरसी) सादर केलेल्या अहवालात देण्यात आली आहे.मंगळवारी विधानसभेच्या पटलावर मांडण्यात आलेल्या अहवालात जीएसएचआरसीने सांगितले की, पोलीस अथवा न्यायालयीन कोठडीत असताना झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५१ प्रकरणे नैसर्गिक मृत्यूची आहेत. सात जणांनी आत्महत्या केली, तर तिघांचे अनैसर्गिक मृत्यू झाले. कोठडीत झालेल्या एकूण मृत्यूपैकी आठ जण पोलिसांच्या ताब्यात असताना, तर ५३ न्यायालयीन कोठडीत झाल्याचे अहवालात नमूद आहे. कोठडीतील मृत्यूच्या सर्वाधिक म्हणजे २४ घटना एकट्या अहमदाबाद शहरातील असून, बडोदा शहर दुसऱ्या क्रमांकावर असून तेथे न्यायालयीन कोठडीत १० लोकांचा मृत्यू झाला. जुनागडमध्ये ही संख्या चार आहे. (वृत्तसंस्था)