शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
इस्रायलच्या तेलानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
3
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
4
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
5
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
6
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
7
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
8
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
9
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
10
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
11
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
12
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
13
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
14
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
15
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
16
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
17
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
18
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
20
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल

75 दिवसात जयललितांना एकदाही भेटू दिले नाही - पनीरसेल्वम

By admin | Published: February 08, 2017 9:32 AM

अण्णाद्रमुकमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे निर्माण करण्यात आलेले चित्र अखेर आभासीच ठरले आहे.

ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. 8 - तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे निर्माण करण्यात आलेले चित्र अखेर आभासीच ठरले आहे. मुख्यमंत्रीपद आणि पक्षावर वर्चस्व मिळवण्यावरुन पक्षाच्या सरचिटणीस शशिकला आणि काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या सामना सुरु झाला आहे. 
 
बुधवारी सकाळी पनीरसेल्वम यांनी पुन्हा शशिकला यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. जयललिता यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांना साधे पाहण्याची सुध्दा मला अनुमती मिळाली नाही. मी 75 दिवस रोज अपोलो रुग्णालयात जात होतो पण एकदिवसही मला त्यांना भेटण्याची परवानगी दिली नाही असे पनीरसेल्वम यांनी म्हटले आहे. 
 
शशिकला यांना मुख्यमंत्री बनण्याची इतकी घाई का झाली आहे ? त्यांना परिस्थिती समजत नाही का ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. पनीरसेल्वम यांचे हे आरोप थेट शशिकला यांच्याबद्दलच्या संशयाला बळकटी देणारे आहेत. त्यामुळे येणा-या दिवसांमध्ये हा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. 
 
आणखी वाचा 
 
शशिकला आणि पनीरसेल्वम दोघेही जयललिता यांच्या निकट होते. पण स्वत: रुग्णालयात असताना जयललिता यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पनीरसेल्वम यांच्यावर सोपवली होती. शशिकला जयललिता यांच्यासोबत राहत होत्या. शशिकलांवर इतका विश्वास होता तर, मग मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर का सोपवली नाही असा सवाल विरोधक विचारत आहेत.