शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस-ठाकरे गटातील वाद मिटणार? प्रभारी रमेश चेन्नीथला ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
2
मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार! अतिरेक्यांनी गावात केले बॉम्बस्फोट
3
जस्टिन ट्रुडोंच्या अडचणीत वाढ, कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये सामील; भारताने फोटो आणि नाव पाठवले
4
डंका तर BSNL चाच वाजणार! मोबाईलवर ३६००० किमीवरून मेसेज आला, हॅलो इंडिया; नवी स्वदेशी टेक्निक...
5
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
6
"संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण..." नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका
7
Rishabh Pant नं साधला मोठा डाव; MS धोनीचा विक्रम मोडित काढत ठरला 'नंबर वन'
8
गर्लफ्रेंडच्या घरी प्रेमीयुगुलाची भेट, पण कुटुंबीयांनी रंगेहाथ पकडलं; बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं...
9
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
10
OTT साठी Reliance ची मोठी तयारी, JioCinema चं डिस्ने+ हॉटस्टारमध्ये विलीनीकरण होणार
11
रशिया युद्धात उत्तर कोरियाही, पाठविले १२ हजार सैनिक; दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा
12
दीड, दोन गुंठ्यात बांधलेले अप्रतिम घर; हॉल, बेडरुमही प्रशस्त... कसे बांधाल, एकदा पाहूनच घ्या ना...
13
खेडमध्ये सर्वपक्षीय विरोधक एकवटले, दिलीप मोहिते-पाटलांविरोधात देणार नवा पर्याय
14
भारताची 'युवासेना' आज पाकिस्तानशी भिडणार; टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? जाणून घ्या सर्वकाही
15
नारायण मूर्तींनी टाटांचा दयाळू उद्योजक म्हणून केला उल्लेख; सांगितला १९९९ चा 'तो' किस्सा
16
जिंकलंस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
17
IPO पूर्वीच NSDL नं रचला इतिहास; भारत, जपान, जर्मनीच्या GDP पेक्षा अधिक झाल्या सिक्युरिटीज
18
घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे
19
सायकलस्वाराला वाचवताना भीषण अपघात, ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली नदीत
20
"विलेपार्लेची जागा शिंदेगटाला सोडा", माजी मंत्री दीपक सावंत यांनी घेतली जे. पी. नड्डा यांची भेट

अबब, साडेसात हजार उमेदवारांचे अर्ज

By admin | Published: September 29, 2014 7:18 AM

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील २८८ मतदारसंघातून सुमारे ७ हजार ६६६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील २८८ मतदारसंघातून सुमारे ७ हजार ६६६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सर्वच प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूकीला सामारे जाण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवारांची संख्या वाढली आहे.विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा शनिवारी पूर्ण झाला. अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस असल्यामुळे सगळीकडे उमेदवारांची झुंबड उडाली होती. रात्री उशिरापर्यंत निवडणूक आयोगाचे अधिकारी राज्यभरातील आकडेवारी एकत्रित करण्याच्या कामात व्यस्त होते. नांदेड दक्षिणमधून सर्वाधिक ९१ अर्ज प्राप्त झाले असून नांदेड उत्तरमध्येही ८० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पृथ्वीराज चव्हाणांच्या कराड दक्षिणमध्ये २६ जणांनी तर अजित पवारांच्या बारामतीत २४ जणांनी अर्ज सादर केले. गुहागर, कुडाळ आणि माहिम मतदारसंघांमध्ये सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी ९ जणांनी अर्ज सादर केले. अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असून २९ तारखेला वैध अर्जांची घोषणा आयोगाकडून करण्यात येईल. तर १ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारांना आपला अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर २८८ मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट होईल. राज्यभरातील तब्बल ९० हजार ४०३ मतदान केंद्रावर त्यासाठी १५ आॅक्टोबर रोजी मतदान होईल. १९ आॅक्टोबर रोजी मतमोजणी असेल. (प्रतिनिधी)