शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

गर्लफ्रेंडने धोका दिल्यावर 'तो' झाला IAS; अपयश आलं पण मानली नाही हार, करून दाखवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:12 IST

Aaditya Pandey : तरुणाने प्रेमात विश्वासघात झाल्यानंतर आपलं नशीब बदलण्यासाठी आयएएस होण्याचा निर्णय घेतला.

एका तरुणाने प्रेमात विश्वासघात झाल्यानंतर आपलं नशीब बदलण्यासाठी आयएएस होण्याचा निर्णय घेतला. आदित्य पांडे असं या तरुणाचं नाव असून त्याने २०२२ मध्ये ऑल इंडिया ४८ वा रँक मिळवला आहे. आदित्य हा पाटणा जिल्ह्यातील बिसुनपूर पाकरी गावचा रहिवासी आहे. आदित्य लहानपणापासूनच खोडकर होता. म्हणून, त्याच्या कुटुंबाने त्याला त्याच्या बहिणीकडे राहण्यासाठी जामनगरला पाठवले. 

आदित्यने आठवी आणि नववीपर्यंत अभ्यासात चांगली कामगिरी केली, पण दहावीत तो एका मुलीच्या प्रेमात पडला आणि या सर्व प्रकरणांमुळे त्याचा निकालावर वाईट परिणाम झाला. त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी पाठवण्यात आलं. तिथेही तो प्रेमात पडला. तेव्हा तो खूप रडला. शिक्षण पूर्ण झाल्यावर एका खासगी कंपनीत काम करू लागला. पण काही दिवसांनी ती नोकरी सोडली.

आदित्यने एमबीए करण्याचा निर्णय घेतला आणि कॅट २०१५ मध्ये ९५ पर्सेंटाइल मिळवून यश मिळवलं. आदित्यला आयआयटी रुरकीमध्ये प्रवेश मिळाला आणि तिथेच तो परत प्रेमात पडला. ६ महिने प्रेमात खूप छान वाटलं, पण त्यानंतर मुलीने आदित्यला तू खूप वाईट असल्याचं सांगून सोडून दिलं. त्यानंतर रागाच्या भरात आदित्य म्हणाला की, मी यूपीएससी करेन आणि आयएएस होईन.

आदित्यने काहीही अभ्यास न करता पहिल्यांदाच UPSC २०२० ची परीक्षा दिली, ज्यामध्ये तो नापास झाला. यानंतर त्याने अभ्यास सुरू केला. त्यानंतर तो UPSC २०२१ च्या परीक्षेत बसला, पण त्यातही तो नापास झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आदित्यचे फक्त चार प्रयत्न होते, त्यापैकी दोन वाया गेले. तरीही, आदित्यने हार मानली नाही आणि तयारी सुरू केली. कठोर परिश्रमामुळे आदित्यला अखेर यूपीएससी प्री आणि मेन्स २०२२ मध्ये यश मिळालं. आदित्यपासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी