शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी 'काँग्रेस-आप'ची आघाडी निश्चित?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 15:03 IST

आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकासाठी आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दोन्ही पक्षांनी हरयाणा आणि दिल्लीत आघाडी करण्याची तयारी केली आहे. असे सांगण्यात येत आहे की, दिल्लीत आघाडीचा 4-3 असा फॉर्म्युला असल्याचे समजते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्याचे निश्चित करण्यात आले आहे. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची आघाडी फक्त दिल्लीतच नाही तर हरयाणामध्ये करण्यात येणार आहे. आजच्या काँग्रेसच्या बैठकीत पीसी चाको, शीला दीक्षित, हारुन युसूफ यांच्यासस अन्य नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी, आम आदमी पार्टी दिल्लीतील चार जागांवर निवडणूक लढणार आहे, तर काँग्रेस तीन जागावर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचा  या बैठकीत निर्णय घेण्यात आला.   

चांदणी चौक, उत्तर पश्चिम दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि उत्तर दिल्ली या मतदार संघासाठी आम आदमी पार्टी निवडणूक लढणार आहे. तर, काँग्रेल पूर्व दिल्ली, उत्तर दिल्ली आणि नवी दिल्ली मतदार संघातून निवडणूक लढणार आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक