शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

"जेलमध्ये केजरीवालांचं वजन ८ किलोने कमी झालं; भाजपा, केंद्र सरकार मोठा कट रचतंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 15:26 IST

Arvind Kejriwal And Sanjay Singh : संजय सिंह यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शनिवारी पत्रकार परिषदेत त्यांनी अरविंद केजरीवाल यांचं वजन साडे आठ किलोने कमी झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शनिवारी पत्रकार परिषदेत त्यांनी अरविंद केजरीवाल यांचं वजन साडे आठ किलोने कमी झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. केंद्र सरकारवर षडयंत्र रचत असल्याचा आरोपही आप नेत्याने केला आहे.

अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये त्रास देणं हा भाजपाचा उद्देश असून अरविंद केजरीवाल यांच्या जीवाशी खेळणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं संजय शर्मा म्हणाले. "केजरीवाल यांना गंभीर आजार व्हावा किंवा जेलमध्ये त्यांच्यासोबत काहीतही वाईट घडावं, यासाठी भाजपा आणि त्यांचे केंद्र सरकार मोठा कट रचत आहे."

"अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती" असा दावा त्यांनी केला. त्यावेळी त्यांचे वजन ७० किलो होते, आज अरविंद केजरीवाल यांचे वजन साडेआठ किलोने कमी होऊन ६१.५ किलो झालं आहे असं संजय सिंह यांनी म्हटलं आहे.

वजन कसं कमी झालं याचा तपास करणं शक्य नाही. याशिवाय जवळपास पाच वेळा असं घडलं आहे की, केजरीवाल यांची शुगर लेव्हल ५० च्या खाली गेली आहे, झोपताना शुगर लेव्हल कमी झाल्यास कोणीही कोमात जाऊ शकतं असंही आप नेते संजय यांनी सांगितलं आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाPoliticsराजकारणdelhiदिल्ली