शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

Accident in Rewari: अस्थी विसर्जनावरुन येणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, महिला-मुलांसह 5 जणांचा मृत्यू; 12 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 11:06 IST

Accident in Rewari: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थल गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले.

रेवाडी: हरिद्वारमध्ये अस्थी विसर्जनावरुन परतत असताना एका गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला असून, 12 जण जखमी आहेत. हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यात NH-48 वर ऑडी गावाजवळ हा अपघात झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, क्रुझर गाडी मंगळवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोराने धडकली. या अपघातातील 12 जखमींना बावल येथील आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्रूझर कारमध्ये 17 जण होते असे सांगण्यात येत आहे. क्रुझर कारमधील कुटुंबीय हरिद्वारला अस्थी विसर्जन केल्यानंतर जयपूरच्या सामोद गावाकडे परतत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

ट्रक चालक फरारही धडक इतकी जोरदार होती की, क्रूझरचा चक्काचूर झाला. भानुराम(35), महेंद्र(33), आशिष(15), सुमा देवी(35) आणि भोरी देवी(95) यांचा अपघातात मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला. महामार्गावरून जाणाऱ्या लोकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. सध्या पोलीस त्या ट्रक ड्रायव्हरचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघातharidwar-pcहरिद्वारRajasthanराजस्थानDeathमृत्यू